Comments

Technology/hot-posts
thumbnail

मोदी सरकार छोट्या मोठ्या दुकानदारांना देणार पेन्शन; या मध्ये कोण सामील होऊन शकते पहा

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana

देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त करण्यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक योजना सुरू केल्या जात आहेत. ज्यांच्या मदतीने देशातील गरिबी कमी करण्यासाठी पर्यंत केले जात आहेत. आता केंद्र सरकारने छोट्या दुकानदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचा कोण लाभ घेऊ शकते

किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यापारी, दुकानदारांची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर किमान 3 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेसाठी पात्रता आणि लाभ

१. या योजनेत नोंदणी केलेल्या व्यावसायिकाचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

२. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपये किंवा त्याहून कमी असावी.

३. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

४. जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरी किंवा नोकरी करत असेल आणि एकत्र व्यवसाय करत असेल. त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

१. एनपीएस नावनोंदणीसाठी तुमच्यासाठी ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

२. आधार कार्ड

३. बचत बँक खाते

४. जन धन खाते क्रमांक

योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या वतीने केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला (पती/पत्नी) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही Labor.gov.in आणि maandhan.in वर लॉग इन करू शकता.

thumbnail

पुणे जिल्ह्यातील शेकडो एकर जमीन होणार सरकार कडे जमा

यवत : पुणे जिल्ह्यातील धरणग्रस्तांना वाटप करण्यात आलेली जमीन पुन्हा काढून घेऊन सरकार जमा होऊ शकते, अशी शक्यता आता वर्तविला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय पुनर्वसन वाटप करण्यात आलेल्या धरणग्रस्त खातेदारांची आणि वाटप करण्यात आलेल्या क्षेत्राची माहिती जिल्हा महसुल प्रशासनाने मागितली आहे. यामुळे पुनर्वसन खातेदारांना दुबार वाटप झालेले क्षेत्र किंवा देय क्षेत्रापेक्षा जादा वाटप करण्यात आलेले क्षेत्र काढून घेण्यात येऊ शकते आणि हे क्षेत्र सरकार जमा करण्यात जिल्हा प्रशासनाला अडचण येणार नाही.

५० वर्ष झाले पणअद्याप प्रक्रिया अपूर्णच

पुणे जिल्ह्यातील धरणग्रस्त खातेदारांना जमीन वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करून जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे, तरी अजूनही जमीन वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याला प्रमुख मुख्य कारण धरणग्रस्त नागरिकांची उपलब्ध असणारी अपुरी माहिती हे आहे. जिल्ह्यात जवळपास 25 छोटी मोठी धरणे आहेत. यातील बाधित खातेदारांनी जमिनी मिळवण्यासाठी पुनर्वसन कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर सर्व कागदपत्रे स्वतः धरणग्रस्तंना सादर करावी लागत आहेत. त्याआधारे जमीन वाटप करण्यात येते. विस्थापित धरणग्रस्तांचा संपूर्ण डाटा अजूनही जिल्हा पुनवर्सन कार्यालय कडे उपलब्ध नाही हेच या वरून दिसून येते आहे

पूर्वी जमीन वाटप झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मूळ मालकांनी धरणग्रस्तांना जमिनीचे ताबे दिले नाहीत. त्यामुळे धरणग्रस्तांनी बदली जमीन वाटप मिळावे असे अर्ज केले आणि जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने त्यांना बदली जमीन दिली. परंतु प्रथम वाटप करण्यात आलेली जमीन देखील तशीच त्या धरणग्रस्त खातेदाराच्या नावावर राहिली आणि पुढे हीच जमीन त्या धरणग्रस्त खातेदारांनी नवीन शर्त कमी करून विकून देखील टाकल्याचे प्रकार घडले आहेत. शिवाय वाटप देय जमिनीपेक्षा जादा जमीन काही धरणग्रस्त खातेदारांनी मिळवली आहे. याची देखील माहिती संकलित करण्यात येत आहे. संपूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर आणि याचे डाटा फिडींग झाल्यानंतर एका क्लिकवर धरणग्रस्तांची संपूर्ण माहिती दिसणार आहे.

संबंधित बातम्या
thumbnail

'ई-श्रम' वर नोंदणी,करून मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन


देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.

केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी ई-श्रम लाभार्थींना नोंदणी करावी लागते

काही योजनांचा लाभ बँकांच्या माध्यमातून दिला जातो. बँकेतील बचत अथवा जनधन खात्यातून

योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देठाभरातीळ २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेचे उद्दिष्ट 

वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेंशन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत.

तर हातावरीळ पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी धडपडणाऱ्यांना आजारपणात मोफत उपचार मिळावेत, त्यासाठी योजना आहेत. असंघटित कामगारांसह विविध घटकांचा त्यात योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोण अर्ज करू शकतं? 

या योजने साठी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करू शकतात. सधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही.

कुठे करावा अर्ज ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवरून अर्ज करावा लागेल. सामान्य सुविधा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणीही नोंदणी करता येईल

कुठे करावा अर्ज ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवरून अर्ज करावा लागेल. सामान्य सुविधा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणीही नोंदणी करता येऊ शकते. 

thumbnail

सरकारी योजना; दिवसाला 50 रुपयांची बचत केल्यास मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये

भारतीय पोस्ट ऑफीसने देऊ केलेली ही ग्राम सुरक्षा योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, नामनिर्देशित व्यक्तीला 80 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यास, त्याच्या कायदेशीर वारसाला बोनससह विमा रक्कम दिली जाते.


19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. या योजनेंतर्गत किमान विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवता येते. या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी मुदती दरम्यान डिफॉल्ट झाल्यास, ग्राहक पॉलिसीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरू शकतो.

कर्ज मिळवा


या विमा योजनेत कर्ज सुविधा ही देण्यात आली आहे. जी पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनी मिळू शकते. ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करणे निवडू शकतो. मात्र, अशावेळी तुम्हाला त्याचा कोणताही फायदा मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि शेवटचा जाहीर केलेला बोनस प्रति वर्ष 1,000 रुपये 65 असे आश्वासन दिले होते.


मॅच्युरिटी वरचे फायदे


जर एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली, तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये असेल.


योजनेची माहिती मिळण्याचे ठिकाण


नामनिर्देशित व्यक्तीचे नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यांसारख्या इतर तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास, ग्राहक त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 वर किंवा www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहितीसाठी संपर्क साधू शकतात.

thumbnail

पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२२, मिळणार ५० टक्के अनुदान


शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर. आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही की ते स्वतःच्या पैशाने ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रे खरेदी करू शकतील. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना ही आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू पी एम किसान ट्रॅक्टर योजना अंमलात आणल्याचे सांगितले जात आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत नवीन ट्रॅक्टर खरेदी करताना २० ते ५० टक्के अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाते.प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रकम जमा होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबतच या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

ही वाचा (Read This ) केवळ 12 उत्तीर्ण उमेवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 334 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022

लाभ कोणाला घेता येईल?
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील महिला शेतकऱ्यांना अधिक लाभ दिला जाणार आहे.पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असावा. जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्यास ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी शेतकरी त्याच्या नावावर अर्ज करू शकत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पात्रता

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असावी.
२. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
३. अर्जाच्या पहिल्या ७ वर्षांसाठी, अर्जदार कोणत्याही सरकारी योजना, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थी नसावा.

ही वाचा (Read This )National Pension System आता म्हतारपणाची चिंता सोडा. आपल्या साठी सरकारने नवीन योजना आपल्या साठी आणली आहे.

आवश्यक कागदपत्रे

१. जमिनीचे कागदपत्रे
२. बँकेचे पासबुक
३. आधार कार्ड
४. पासपोर्ट साईझ फोटो
५. मोबाइल नंबर

इथे अर्ज करा

https://agriwell.mahaonline.gov.in/

thumbnail

कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

शेतमाल शेळ्या मांस व दूध आणि परसबागेतील कुक्कुटपालन अंडी यांच्या मूल्य साखळी विकासाच्या व प्रकल्पासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ असून तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. २०२० पासून राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत कुक्कुटपालन (Poultry Farming), वाहतूक, शेळीपालन (Goat Rearing), दूध (Dairy), साठवणूक, शेतमाल, यांच्या संदर्भातील मूल्य साखळी विकासाचे जे काही व्यवसाय असतील त्या व्यवसायासाठी ६० टक्के अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला अधिकृत वेबसाइट वरून अर्जाची प्रिंट काढावी लागेल. त्यास आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून शेतकरी उत्पादक कंपनी जिल्हाच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, प्रभाग संघानी जिल्हा अभियान व्यवस्थापक यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल. तुम्ही जर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करण्याची गरज नाही.

आवश्यक कागदपत्रे

१. आधार कार्ड
२. पासपोर्ट साईज फोटो
३. मतदान कार्ड
४. रहिवासी प्रमाणपत्र
५. रेशन कार्ड
६. बँक स्टेटमेंट

ही वाचा (Read This )

अधिकृत संकेतस्थळ

https://www.smart-mh.org/

अर्जाचा नमुना

ApplicationForm

टीप – अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ ही आहे.

thumbnail

केवळ 12 उत्तीर्ण उमेवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 334 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये केवळ 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी पर्मनंट भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – व्यवसाय करस्पॉन्डट आणि फॅसिलिटेटर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( सायन्स / मानवता /कॉमर्स )

आवेदन शुल्क – फिस नाही .

नौकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28/02/2022.

सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पहावी.

                             👇👇👇     

                👉👉 सविस्तर माहिती👈👈



thumbnail

सरकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 'असा' करता येईल अर्ज

SBI SCO Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये स्पेशल कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करता येईल. 


इच्छुकांना 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.  स्पेशल कॅडर ऑफिसर या पदाच्या 48 जागा भरण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत.   sbi.co.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असून उमेदवाराची निवड झाल्यास दरमहा 60000 रुपये इतके वेतन मिळू शकेल. 

>> महत्त्वाची माहिती 


ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात: 5 फेब्रुवारी 2022


ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022


>> पदांची संख्या


असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट) – १५ पदे


असिस्टंट मॅनेजर (रूटिंग आणि स्विचिंग) – ३३ पदे


>> शैक्षणिक पात्रता


'असिस्टंट मॅनेजर नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट' पदांसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर अर्ज करू शकतो. या उमेदवाराने पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. 


'असिस्टंट मॅनेजर रूटिंग अँड स्विचिंग' साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून किमान 60% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. 


वयोमर्यादा


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल ४० वर्षे असावे.


महत्वाची माहिती


अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना बायोडेटा, आयडी पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर लेखी व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

thumbnail

India Post Payment Bank : 'या' बँकेच्या खातेधारकांसाठी मोठी बातमी; खातं बंद झाल तर लागणार शुल्क

India Post Payment Bank : तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये बचत खाते (Saving Account) उघडले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. IPPB ने डिजिटल बचत खाते बंद करण्यासाठी (Digital Savings Account) शुल्क लागू केले आहे. हे शुल्क 150 रुपये अधिक जीएसटी इतके असेल. नवीन नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. IPPB नुसार, KYC अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत खाते एक वर्षानंतर बंद झाल्यासच हे शुल्क लागू होईल. त्याच वेळी सामान्यरित्या खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने बचत खात्यावरील व्याजदर 1 फेब्रुवारी 2022 पासून कमी केले आहेत. IPPB ने बचत खात्यांवरील व्याजदर 0.25 टक्क्यांपर्यंत कमी केले. तसेच बचत खात्यातील 1 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर सध्याचा व्याज दर वार्षिक 2.50 टक्के आहे. मात्र आता तो 2.25 टक्के इतका करण्यात आला आहे.

IPPB ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल बचत बँक खाते बंद करण्याचे शुल्क लागू केले असल्याचे सर्वाना सुचित केले असल्याचे इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे शुल्क 150 रुपये + GST ​​असेल आणि 5 मार्च 2022 पासून हे शुल्क आकारले जाईल. KYC अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत बँक (DGSB) खाते एका वर्षाच्या शेवटी बंद झाले तरच शुल्क लागू होईल. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही IPPB अॅक्सेस पॉईंटला भेट देऊन एका वर्षाच्या आत तुमचे डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपग्रेड करा, असं इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलेय.

डिजिटल सेव्हिंग बँक अकाउंटडिजिटल बचत बँक खाते खाते 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे आधार आणि पॅन कार्ड आहे ती सुरू करू शकते. यामध्ये मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याची गरज नाही आणि खाते शून्य शिल्लक ठेवून उघडता येते.


thumbnail

National Pension System आता म्हतारपणाची चिंता सोडा. आपल्या साठी सरकारने नवीन योजना आपल्या साठी आणली आहे.

NPS म्हणजे नेमके नक्की काय?
👉🏻 हा एक अगदी सुरक्षित pension plan आहे याचे संक्षिप्त रूप National Pension System किंवा scheme याच्यावर government चे नियंत्रण आहे

👉🏻 हा प्लॅन 2004 पर्यंत फक्त सरकारी कर्मचारी यांना लागू होता पण 2004 नंतर हा plan सर्वांसाठी खुला झाला कोणीही plan घेऊ शकतो म्हणजे ज्यांचे income regular नसेल तरी चालते 

👉🏻 वयाची अट 18 ते 65 या मधील असावे

👉🏻 यामध्ये दर महिन्याला हफ्ता भरालाच पाहिजे असे काही नाही *आपण या मध्ये कधीही व कितीही वेळा पैसे भरू शकतो फक्त वर्षातून एकदा तरी पैसे भरणे अपेक्षित आहे* यामध्ये आपल्याला 60 वर्षे रक्कम भरावी लागते 

👉🏻 पण 60 वर्षापर्यंत आपण या मधून तीन वेळा मोठे खर्च दाखवून रक्कम काढू शकतो जेवढी रक्कम जमा आहे त्याच्या 25% रक्कम काढू शकता.

👉🏻 आपल्या पैशाची जबाबदारी *PFRDA ( Pension fund regulatory and devlopment authority)* ही घेते ही एक government registered संस्था आहे

👉🏻 या संस्थे मार्फत फक्त 7 pension फंड मॅनेजर यांना परवानगी मिळाली आहे या मध्ये प्रमुख फंड manager खालील प्रमाणे
 
LIC India 
SBI Life 
HDFC Life insuranance 
UTI infrastucture 

सोपे calculation
तुम्ही 25 वर्षाचे असताना ही योजना स्वीकारली तर 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 1000 हजार रुपये या योजनेत गुंतवायला हवेत. तुम्ही केलेली गुंतवणूक 4 लाख 20,000 रुपये असेल. NPSमध्ये गुंतवणुकीवरचे रिटर्न कमित कमी 8 टक्के( सध्या 10% च्या वर आहे) धरले तर एकूण पैसे 38.28 लाख रुपये होतील. यातल्या 60 टक्के रकमेतून एन्युटी खरेदी केली, तर व्हॅल्यू जवळजवळ 23 लाख रुपये होईल. एन्युटी रेट 8 टक्के असेल तर 60 व्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला 10000 हजार रुपये पेन्शन मिळेल. सोबत 23 लाख रुपये फंडही

👉🏻 सुरवातीला 500rs भरून आपण आपले account काढू शकता

👉🏻 मित्रानो विशेष म्हणजे हा प्लॅन पूर्वी फक्त सरकारी नोकरांना दिला जात असे परंतु तो आता सर्व ग्राहकांसाठी खुला केला गेला आहे आपण पाहतच आहोत सध्या रिटायर्ड लोकांना किती पेंशन मिळते आहे.

ही योजना सुरू करण्यासाठी आपल्या नजीकच्या csc सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा एजंट यांना भेटू शकता
thumbnail

जन धन खातेधारकांनाही मिळणार 3000...काय कराल?

thumbnail

तुमच्याकडे 786 नंबरची नोट असेल तर! तर तुम्हाला मिळतील 3 लाख रुपये, जाणून घ्या तुम्ही किती कमाई कराल

 तुम्हाला कष्ट न करता घरी बसून नोकरी न करता सहज पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. एक असा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही कोणतीही मेहनत न करता काही मिनिटांत करोडपती होऊ शकता.(Earn Money Idea)

तुमच्याकडेही 1, 5, 10, 20, 50 किंवा 100 किंवा 2000 रुपयांच्या 786 क्रमांकाच्या नोटा असतील तर तुम्ही घरी बसून रातोरात करोडपती होऊ शकता. या नोटांच्या संग्रहातून तुम्ही भरपूर पैसे कसे कमवू शकता.

अनेकजण जुन्या नोटा जमा करतात :- आजकाल लोकांना जुनी आणि अनोखी नाणी जमा करण्याची खूप आवड आहे. जुनी नाणी जमा करणे, जतन करणे हे आजकाल ट्रेंडमध्ये आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो, तोही कोणत्याही मेहनतीशिवाय.

आज आम्ही तुम्हाला काही खास नोटांबद्दल सांगत आहोत, ज्यातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. जर तुमच्याकडे 786 क्रमांकाची नोट देखील असेल, तर तुम्ही ती ई-बे (Ebay, वेबसाइट) वर विकू शकता. ही वेबसाइट जुन्या नोटा किंवा नाणी विकण्यासाठी आहे.

786 क्रमांकामध्ये काय विशेष आहे? :- धर्म आणि नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कमी नाही. दुसरीकडे, अनेक लोक आहेत जे पुरातन वस्तू जतन करतात. इस्लाममध्ये 786 या संख्येला खूप महत्त्व आहे आणि मुस्लिम लोक याला अतिशय पवित्र मानतात. तथापि, 786 बद्दल वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते भिन्न आहेत. 786 हा आकडा केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व जाती-समुदायातील लोक भाग्यवान मानतात.

या नोटा कुठे आणि कशा विकायच्या?

ही नोट विकण्यासाठी तुम्ही प्रथम www.ebay.com वर जा.
मुख्यपृष्ठावर आता नोंदणी करा.
येथे तुम्ही ‘विक्रेता’ म्हणून स्वतःची नोंदणी करा.
पुढे, तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा.
त्यानंतर, जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याचा शौकीन असलेल्या आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या लोकांना Ebay तुमची जाहिरात दाखवेल.
आता ज्यांना ही प्राचीन नोट खरेदी करण्यात रस आहे ते लोक तुमच्याशी संपर्क साधतील.
येथे तुम्ही या लोकांशी संपर्क करून तुमच्या नोटसाठी किंमत ठरवू शकता.
यानंतर, योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही तुमची नोट विकू शकता.

कोणत्या नोटांना मागणी आहे? :- म्हणूनच लोक या संख्येतील प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडेही ही विशेष 786 क्रमांकाची नोट असेल तर तुम्हीही घरबसल्या सहजपणे करोडपती होऊ शकता. Ebay च्या वेबसाइटवर नोंदणी करून, तुम्ही या क्रमांकाच्या नोटा विकू शकता जसे – 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांच्या नोटा. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ही नोट तुम्ही घरबसल्या सहज विकू शकता. आणि एवढेच नाही तर तुम्ही यातून चांगला नफाही मिळवू शकता.

जाणून घ्या किती होईल कमाई :- या पुरातन नोटांची कमाई करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. इबे वेबसाइटवर अशा निवडक नोटांचा लिलाव आहे. येथे तुम्ही तुमच्या नोटचा भाव ठरवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बोलीमध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची विशेष सीरीज 786 ची नोटही चांगल्या किमतीत विकू शकता. आतापर्यंतच्या किंमतीवर नजर टाकली तर अशा नोटेसाठी 3 लाख रुपयांपर्यंत बोली लागली आहे.


thumbnail

PM-SYM : काय आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना? कुणाला मिळणार लाभ, कशी करायची नोंदणी?

     Pradhan Mantri Shram-Yogi Maandhan

असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. निवृत्तीनंतर पेन्शन देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ही योजना आणली आहे. ज्याचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. असंघटित क्षेत्रात काम कऱणारे जवळपास 10 कोटी लोक पुढील पाच वर्षात या योजनेचा लाभ घेऊ शकतील. यासाठी सरकारने 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. पुढील पाच वर्षात ही योजना जगातील सर्वात मोठी पेन्शन योजना होईल.  ही योजना 36 राज्यात सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 46 लाख पेक्षा जास्त लोकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.  तीन लाखांपेक्षा जास्त संपर्क केंद्र देशभरात आहेत.  

2019-20 मधील तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल अर्थसंकल्पामध्ये म्हणाले होते की, भारताचा अर्धा जीडीपी हा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांमुळे येतो. जवळपास 42 कोटींपेक्षा जास्त असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर आहेत. यामध्ये पथ विक्रेते (स्ट्रीट वेंडर), मध्यान्ह भोजन कामगार (मिड-डे मील वर्कर), हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर इ. या मध्ये समावेश आहे. या सर्वांना वृद्धापकाळासाठी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा कवच प्रदान केले पाहिजे. त्यामुळेच मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. याआधी आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणल्या आहेत. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. ज्याचे उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी आहे, ते याचा लाभ घेऊ शकतात.  

प्रीमियम किती भरावा लागेल?
या योजनेअंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार प्रीमियम आहे.  दरमहा 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागेल. तुम्ही जितकी रक्कम या योजनेत गुंतवाल तितकीच रक्कम केंद्र सरकारकडून त्यामध्ये भरली जाईल. उदाहरणार्थ... जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. इतकीच रक्कम सरकारकडून तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल. 


नोंदणी कशी करावी ? - 
या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी , एखाद्याला जवळचे सामान्य सेवा केंद्र म्हणजेच CSC शोधण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. तुमचा तपशील कॉम्प्युटरमध्ये टाकताच तुम्हाला तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिळेल. यानंतर सुरुवातीचे योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल. LIC, स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC), EPFO किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कार्यालयात जाऊन देखील अर्ज केला जाऊ शकतो. काही राज्यांमध्ये कामगार विभाग स्वतः नोंदणी मोहीम राबवत आहे. 

 
अट काय आहे? 
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाअंतर्गत मासिक 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणारे याचा लाभ घेऊ शकतात. 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांनी ही पेन्शन योजना घेतली आहे, त्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते. म्हणजे, 60 वय झाल्यानंतर वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.  पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास 50 टक्के रक्कम जोडीदाराला मिळेल. 

thumbnail

Mumbai Railway Vikas Co ltd Bharti 2022 | मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. अंतर्गत भरती आलेली आहे.


Mumbai Railway Vikas Co ltd Recruitment 2022


Mumbai Railway Vikas Co ltd Bharti 

Mumbai Railway Vikas Co ltd Bharti 2022 Announced Various post of Mumbai Railway Vikas Co ltd Recruitment 2022.


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link  ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 एकूण जागा / Total Vacancy ➱ 

---

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱ 

संचालक

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱ 

 मुंबई

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱ 

सिविल इंजिनियर पदवीधर

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 अर्ज कसा कराल ➱ 

ऑफलाइन

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा ➱ 

श्रीमती किमबुओंग किपगेन, सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नं. १४, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३.


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Fee / फी ➱   

  फी नाही

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌  वयाची अट / Age Limit ➱ 

नियमानुसार

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 जाहिरात (Notification) ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱ 

18 एप्रिल 2022

🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏
thumbnail

DA Allowance केंद्र सरकार घेणार महत्वाचा निर्णय; लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी

महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे ४८ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. यापूर्वी २०२२ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा होण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. आता आगामी निवडणुकीपूर्वी सरकार त्याची घोषणा करू शकते, अशी अपेक्षा आहे.

हायलाइट्स:

  • मार्चअखेर महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
  • केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते.
  • महागाई भत्ता ३४ टक्के केला, तर पगारात २० हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
नवी दिल्ली :केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. मार्चअखेर महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत, जर CPIIW चा आकडा १२५ असेल, तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या एकूण महागाई भत्ता (DA) ३१ टक्के आहे, जो ३४ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

पतधोरण जाहीर; रिझर्व्ह बँंकेकडून तूर्त दिलासा, घेतला हा निर्णय
केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते. महागाई भत्ता ३४ टक्के केला, तर पगारात २० हजार रुपयांची वाढ होऊ शकते. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो. ऑक्टोबरमध्ये ३ टक्के आणि जुलैमध्ये ११ टक्क्यांच्या वाढीनंतर सध्याचा डीए दर ३१ टक्के आहे.

जाणून घ्या इंधन दर ; कच्चे तेल महागल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
महागाई भत्त्यात (डीए) वाढीची घोषणा मार्चमध्ये केली जाऊ शकते. एआयसीपीआय (AICPI)च्या आकडेवारीनुसार, डीए डिसेंबर २०२१ पर्यंत ३४.०४ टक्केपर्यंत पोहोचला आहे. भत्त्यांमध्ये ३ टक्के वाढ झाल्यानंतर १८,००० रुपयांच्या मूळ वेतनावरील डीए ७३,४४० रुपये प्रतिवर्ष होईल.

बुधवारी या शेअरची लक्षणीय कामगिरी, गुरुवारीही या स्टॉक्सकडे लक्ष असू द्या
डिसेंबर २०२१ साठी एआयसीपीआय-आयडब्ल्यू (AICPI-IW) ची आकडेवारी जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ०.३ अंकांनी घट झाली असून १२५.४ अंकावर आला आहे आणि निर्देशांक एका अंकाने घसरून ३६१ अंकांवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की, महागाई भत्त्यासाठी १२ महिन्यांचा सरासरी निर्देशांक ३५१.३३ आहे, म्हणजे सरासरी ३४.०४ टक्के डीए असेल, पण डीए पूर्णांकामध्ये देय आहे, त्यामुळे जानेवारी २०२२ पासून एकूण ३४ टक्के होईल, अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे.

डिजिटल चलनाचे भाव घसरले; जाणून घ्या बिटकॉइन, इथेरियमचा आजचा दर
होळीपूर्वी केंद्र सरकार याची घोषणा करू शकते. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला, तर डीए ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के होईल. म्हणजेच पगार २०,८४८, ७३४४० आणि २३२१५२ रुपयांपर्यंत वाढू शकतो. प्रत्येक स्तरानुसार कर्मचाऱ्यांच्या पगार आणि डीएमध्ये वेगळी वाढ होणार आहे.
Gold Price Rise सोने ४९ हजारांच्या दिशेने ; तीन दिवसांत ६५० रुपयांनी महागले, जाणून घ्या आजचा दर
जर डीए ३३ टक्के झाला आणि मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर कर्मचार्‍यांचा डीए ५,९४० रुपयांनी वाढेल आणि टीए-एचआरए जोडल्यास पगार वाढून ३१,१३६ रुपये होईल. जर डीए ३४ टक्के असेल, तर १८,००० रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीए वार्षिक ६,४८० रुपये आणि ५६,००० पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक डीए २०,४८४ रुपये होईल.

thumbnail

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 325 जागांसाठी भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 325 जागांसाठी भरती
Total: 325 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.  ट्रेड   पद संख्या
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (03 जागा)
1  इलेक्ट्रिकल  01
2  इलेक्ट्रॉनिक  01
3  मेकॅनिकल  01
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (322 जागा)
4  मेकॅनिक (मोटर व्हेईकल)  52
5  टर्नर  14
6  इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक  20
7  शीट मेटल वर्कर  07
8  इंस्ट्रूमेंट मेकॅनिक  05
9  टूल्स & डाई मेकर (Die & Moulds)  02
10  टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure)  01
11  इलेक्ट्रोप्लेटर  02
12  मेकॅनिक (डिझेल)  61
13  वेल्डर (G &E)  24
14  कारपेंटर  03
15  DTMN (मेकॅनिकल)  04
16  फिटर  27
17  MMTM  01
18  COPA  25
19  पेंटर (जनरल)  09
20  मशीनिस्ट  21
21  प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO)  08
22  इलेक्ट्रिशियन  32
23  मशीनिस्ट (ग्राइंडर)  04
Total   325
शैक्षणिक पात्रता: 

ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI.
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)

नोकरी ठिकाण: पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee Pune 411003 

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022

परीक्षा: 10 मार्च 2022
thumbnail

(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022 [151 जागा]

(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022 [151 जागा]
जाहिरात क्र.: 06/2022-IFS

Total: 151 जागा

परीक्षेचे नाव: भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2022 (IFS)

शैक्षणिक पात्रता: पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 05 जून 2022 
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 



thumbnail

(ICG) भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती

(ICG) भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट 

अ. क्र.  ब्रांच  पुरुष/महिला  पद संख्या
1  जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर)  पुरुष  पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
2  जनरल ड्यूटी (महिला SSA)  महिला
3  कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)  पुरुष/महिला
4  टेक्निकल (मेकॅनिकल)
पुरुष
5  टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)  पुरुष
6  लॉ एन्ट्री  पुरुष/महिला
शैक्षणिक पात्रता: 

जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
जनरल ड्यूटी (महिला SSA): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
कमर्शियल पायलट लायसन्स: (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण  (ii) CPL (Commercial Pilot License)
टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)  (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
लॉ: 60% गुणांसह विधी पदवी.
वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
जनरल ड्यूटी (महिला SSA):  जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (CPL) (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल):  जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
लॉ: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)                                                                                                                                                                                                            
thumbnail

(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2020

(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2020

जाहिरात क्र.: 04/2020

Total: 51 जागा  

पदाचे नाव: उप कार्यकारी अभियंता (वितरण)

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल)  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-  [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही]

परीक्षा (Online): एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2020                                                                                                                


thumbnail

(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती

(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 04/2022

Total: 200 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  फिल्ड अटेंडंट (ट्रेनी)  43
2  मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी)  90
3  मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी)  35
4  MCO ग्रेड-III  (ट्रेनी)  04
5  HEM मेकॅनिक ग्रेड-III  (ट्रेनी)  10
6  इलेक्ट्रिशियन ग्रेड-III  (ट्रेनी)  07
7  ब्लास्टर ग्रेड-III  (ट्रेनी)  02
8  QCA ग्रेड III  (ट्रेनी)  09
Total  200
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 05 ते 08वी किंवा ITI.   
पद क्र.2: ITI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)
पद क्र.3: ITI (इलेक्ट्रिकल) 
पद क्र.4: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.5: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.6: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण / ITI   (ii) ब्लास्टर/माइनिंग मेट प्रमाणपत्र   (iii)  प्रथमोपचार प्रमाणपत्र.
पद क्र.8: (i) B.Sc (केमिस्ट्री/जियोलोजी)     (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 02 मार्च 2022 रोजी 18 ते 30 वर्षे,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कर्नाटक

Fee: General/OBC: ₹150/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2022  
thumbnail

(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: AX1/ ST/RP/Generalist Officer Scale-II & III/Project III/2022-23

Total: 500 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  जनरलिस्ट ऑफिसर  MMGS (स्केल II)  400
2  जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III)  100
Total  500
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 25 ते 38 वर्षे
Fee: General/OBC: ₹1180/-     [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

परीक्षा (Online): 12 मार्च 2022 
thumbnail

पंजाब नॅशनल बँकेत मुंबई येथे ‘शिपाई’ पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

पंजाब नॅशनल बँकेत मुंबई येथे ‘शिपाई’ पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा


पंजाब नॅशनल बँक मुंबई (Punjab National Bank Mumbai) येथे शिपाई या पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

पदाचे नाव :

१) शिपाई (Peon) – एकूण जागा 20

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे.

या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार नाहीत.

वयोमर्यादा :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

काही महत्त्वाच्या सूचना
या पदांसाठी अर्ज हे केवळ पोस्ट किंवा स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष पाठवण्यात आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज पात्र असणार नाहीत.
उमेदवारांनी अर्जासोबत डोमेसाइल सर्टिफिकेट पाठवणं आवश्यक असणार आहे.
मागासवर्गीय किंवा OBC प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला पाठवणं आवश्यक असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
thumbnail

(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
जाहिरात क्र.: CC/01/2022

Total: 115 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद  क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रिकल)  60
2  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रॉनिक्स)  04
3  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (सिव्हिल)  04
4  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (कॉम्प्युटर सायन्स)
47
Total  115
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/B.Sc (Engg.)   (ii) GATE 2021

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 28 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022                                                                 

thumbnail

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांच्या जागांसाठी भरती

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांच्या  जागांसाठी भरती
Total: 60 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  शिपाई  19
2  सफाई कामगार   41
Total   60
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) केवळ 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही  (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय 9, मोलेदीना रोड, अरोरा टावर्स, कॅम्प, पुणे-411001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)
thumbnail

(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये जागांसाठी भरती

(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये  जागांसाठी भरती
86 जागांसाठी भरती
 (जाहिरात क्र.: ACTREC/ADVT-A-2/2022

Total: 86 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.  पदाचे नाव   पद संख्या 
1  सायंटिफिक ऑफिसर-E (क्लिनिकल न्यूरोफिजियोलॉजिस्ट)  01
2  सायंटिफिक ऑफिसर-D (बायोइन्फॉर्मेटिक्स)  01
3  सायंटिफिक ऑफिसर-D (न्यूक्लियर मेडिसिन)  02
4  सायंटिफिक ऑफिसर-D (कॅन्सर एपिडेमिओलॉजी केंद्र)  01
5  असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर  02
6  असिस्टंट पर्चेस ऑफिसर  03
7  नर्स-A (महिला)  44
8  नर्स-A  05
9  सायंटिफिक ऑफिसर-B (बायो-मेडिकल)  02
10  सायंटिफिक ऑफिसर-B (न्यूक्लियर मेडिसिन)  06
11  असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर  06
12  निम्न श्रेणी लिपिक   13
Total  86
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) MD (मेडिसिन/फिजियोलॉजी)  किंवा Ph.D  (न्यूरोफिजियोलॉजी)   (ii) 03/04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) Ph.D (संगणकीय जीवशास्त्र / जैव सूचना विज्ञान / संगणक विज्ञान)   (ii) अनुभव 
पद क्र.3: (i) M.Sc.  (ii) D.M.R.I.T. / P.G.D.F.I.T.  किंवा समतुल्य  (ii)  07 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) जीवशास्त्र पदव्युत्तर पदवी / BAMS / BHMS / BOS       (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) ICWAI/CA/MBA (फायनान्स)/M.Com किंवा  SAS उत्तीर्ण किंवा समतुल्य  (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) पदवीधर   (ii) मटेरियल मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा  (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing)  (ii) 01 वर्ष अनुभव 
पद क्र.8: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing)  (ii) 01 वर्ष अनुभव 
पद क्र.9: (i) BE/B.Tech (बायो-मेडिकल)  (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) B.Sc.  (ii) DMRIT / PGDFIT   (iii) RSO परीक्षा उत्तीर्ण (iii) 01 वर्ष अनुभव 
पद क्र.11: (i) पदवीधर   (ii) NCC प्रमाणपत्र   (iii) 05 वर्षे अनुभव  किंवा माजी सैनिक 
पद क्र.12: (i) पदवीधर  (ii)  किमान 03 महिन्यांचा संगणक कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव 
वयाची अट: 08 मार्च 2022 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 4: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.5 & 6: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.7 ते 11: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.12: 27 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई/संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹300/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  08 मार्च 2022 (05:30 PM)                                                                                                                         
thumbnail

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! कडबा कुट्टी साठी शासन देते 'एवढे' अनुदान

देशात शेती समवेतच जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. अनेक अल्पभूधारक शेतकरी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पशुपालन करत असतात. पशुपालनातून दुग्ध व्यवसाय तसेच त्यापासून प्राप्त होणारे पशुधन विक्रीतून शेतकरी बांधव नफा कमवत असतात. याव्यतिरिक्त पशुपालन करणारे पशुपालक शेतकरी शेणखत विक्रीतून देखील चांगली कमाई अर्जित करत असतात. मात्र असे असले तरी, पशुपालनात यशस्वी होण्यासाठी पशुधनाची काळजी घेणे तसेच पशुधन स्वस्थ ठेवणे देखील अपरिहार्य असते. जनावरांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी जनावरांना योग्य तो खुराक देणे महत्त्वाचे असते.जनावरांचा खुराक मध्ये चाऱ्याचा वापर सर्वात जास्त केला जातो. असे असले तरी, शेतातून आणलेला हिरवा चारा तसेच साठवून ठेवलेला कडबा जनावरांना जशाचा तसा खायला दिल्यास चाऱ्याचे नुकसान होते, परिणामी खर्चात वाढ होते. चार्‍याचे नुकसान टाळण्यासाठी अनेक पशुपालक शेतकरी कडबाकुट्टी चा वापर करून कुट्टी तयार करतात व ते कुट्टी जनावरांना खाण्यासाठी देतात. मात्र असे असले तरी अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना कडबा कुट्टी तयार करण्यासाठी लागणारे यंत्र परवडत नाही. म्हणूनच सरकारणे गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना सुमारे 75 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान शासनाद्वारे देण्यात येते. या योजनेद्वारे पशुपालक शेतकऱ्यांना कडबा कुट्टी चे यंत्र तसेच मोटार घेण्यासाठी शासनाकडून 75 टक्के पर्यंतचे अनुदान दिले जाते. शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या या योजनेला जिल्हा परिषद अनुदान योजना म्हणून संबोधले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही नियम व निकष लावून दिले आहेत, याच्या अधीन राहूनच पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 75 टक्‍क्‍यांपर्यंतचे अनुदान दिले जाते.

या योजनेसाठी अनुदान प्राप्त करने हेतु खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक असते

•या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार सातबारा धारक शेतकरी असावा तसेच तो महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्यास असावा.

•तसेच अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावावर दहा एकर पेक्षा अधिक शेतजमीन नसावी म्हणजेच अर्जदार अल्पभूधारक शेतकरी असावा.

•अर्जदाराचे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे अनिवार्य आहे तसेच अर्जदाराच्या बँक खात्याला त्याचा आधार क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे.

या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करने हेतु आवश्यक कागदपत्रे

•अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स

•अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स

•शेतकरी मित्रांनो या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आपणास आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भेट द्यावी लागेल. तसेच या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक जो सातबारा धारक शेतकरी असेल तो त्यांच्या ग्रामपंचायतीत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.

thumbnail

भारतीय तटरक्षक दलात 10वी पाससाठी नोकरीची संधी.. 81000 पगार मिळेल

 Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलाने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 80 पदे भरली जातील.

रिक्त जागा तपशील

१) इंजिन ड्रायव्हर: 8 पदे
२) सारंग लस्कर : ३ पदे
३) स्टोअर कीपर ग्रेड II: 4 पदे
४) नागरी मोटार वाहतूक चालक: 24 पदे
५) फायरमन: ६ पदे
६) ICE फिटर: 6 पदे
७) स्प्रे पेंटर: 1 पोस्ट
८) एमटी फिटर/ एमटी टेक/ एमटी टेक: 6 पदे
९) MTS: 19 पदे
१०) शीट मेटल वर्कर: 1 पद
११) इलेक्ट्रिकल फिटर: १ पद
१२) मजदूर: 1 पोस्ट

शैक्षणिक पात्रता :

या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच सर्व पदांसाठी शैक्षणिक आणि वयाची अट वेगवेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासून अर्ज करवा असा सल्ला देण्यात आला आहे.

निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ :https://joinindiancoastguard.gov.in/

thumbnail

Aadhaar pan link process : आधार कार्ड – पॅनकार्डशी लिंक करायचे आहे ? जाणून घ्या सोपी पद्धत…

आजकाल बहुतांश कामांसाठी आधार कार्डाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत सरकारने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.(Aadhaar pan link process)

सरकारी आकडेवारीनुसार, 24 जानेवारीपर्यंत 43.30 कोटींहून अधिक पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर हे काम आयकर विभागाच्या वेबसाइटवर सहज करता येईल. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

आधार-पॅन लिंक करण्यासाठी, लक्षात ठेवा की तुमचा पॅन आणि आधार तपशीलांमध्ये फरक नसावा. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी, नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर यासारखे तपशील पॅन आणि आधारवर जुळत नसल्यास, वापरकर्त्यांना दोन्ही लिंक करण्यात अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, हे तपशील आधार सेवा केंद्राला भेट देऊन किंवा वेबसाइटवर अपडेट केले जाऊ शकतात. तुमचा आधार पॅनशी लिंक करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोणती माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते?

नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, भाषा

ही प्रक्रिया आहे

*सर्वप्रथम www.incometaxgov.in वर जा.

* यानंतर Our Service वर क्लिक करा, तेथे तुम्हाला आधार लिंकचा पर्याय मिळेल.

* Link Aadhaar Know About Aadhaar Pan Linking Status या पर्यायावर जा.

* यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुमचा पॅन आणि आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा.

* संपूर्ण माहिती दिल्यानंतर ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.

* यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही पाहू शकाल.

SMS द्वारे लिंकिंग

567678 किंवा 56161 वर एसएमएसद्वारे संदेश पाठवून आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले जाऊ शकते.

UIDAI वेबसाइटद्वारे आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा

*uidai.gov.in ला भेट द्या
*माय आधार टॅबवर डेमोग्राफिक्स डेटा अपडेट करा आणि चेक स्टेटस हा पर्याय निवडा
*आता तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ ह्या पेज वर रीडायरेक्ट केले जाईल. आता तुम्हाला ‘लॉग इन’ वर क्लिक करावे लागेल.
* तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा. Send OTP वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP टाका आणि लॉगिन वर क्लिक करा.
*तपशील अपडेट करण्यासाठी सूचना वाचा आणि ‘आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
* आता नवीन पत्ता पुरावा अपलोड करा.
*तपशील योग्य असल्यास सबमिट बटणावर क्लिक करा.
*आता तुम्हाला पेमेंट पोर्टलवर रीडायरेक्ट केले जाईल. पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
*आता URN नंबर जनरेट केला जाईल जो तुम्हाला अॅड्रेस अपडेटची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करण्यास मदत करेल.

thumbnail

‘या’ योजनेतून महाराष्ट्र बाहेर पडण्याच्या तयारीत, जाणून घेऊ परिस्थिती आणि कारणे!

नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आणि अतिवृष्टी,महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना कडे पाहिले जाते. परंतु या वर्षी चा अभ्यास केला तर पिक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देणे मध्ये केलेला वेळ किंवा टाळाटाळ या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

पंतप्रधान पिक विमा योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येते. परंतु बरीच राज्य या योजनेतून स्वतःला वगळत आहेत.देशातील अनेक राज्यांनी या योजनेतून स्वतःला बाहेर काढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सुद्धा या योजनेतून बाहेर पडू शकतो.याबाबत शेतकऱ्यांकडून सूचना केल्या जात असल्याने महाराष्ट्र आपल्या राज्यातील यासाठी स्वतंत्र विमा कंपनीची स्थापना देखील करू शकतो असे सांगण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीला उपस्थित असलेले कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दावे भरण्यास विलंब झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर या योजनेतून बाहेर पडण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे उघड झाल पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत ज्या पिकांचे नुकसान होते त्यांचे मूल्यांकन हे चुकीचे असून विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघर्ष करत असल्याचा आरोप काही शेतकरीनेत्यांनी केला.

जर चालू रब्बी हंगामाचा विचार केला तर राज्यातील सुमारे 12.50 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला आणि खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून साधारणपणे एक कोटी पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते.

याबाबतीत शेतकरी संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाचा या बाबतीत शेतकरी संघटनांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाचा अभ्यास करून त्याच धर्तीवर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

पी एम एफ बी वाय मध्ये झालेल्या अनेक त्रुटींमुळे गेल्या दोन खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई झालेले नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की विमा कंपन्यांकडे 2020 हंगामातील विमा दाव्यांमध्ये 271 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. ते म्हणाले की खरीप 2021 साठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा विमा दावे अद्याप पूर्ण केले जात आहेत.

योजना सुरू झाल्यापासून 27 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि एक किंवा अधिक हंगामात पी एम एफ बी वाय लागू केले आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रेमियम रब्बी पिकासाठी विमा च्या रकमेच्या दीड टक्के आणि खरीप पिकांसाठी दोन टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के निश्चित केला आहे. उरलेल्या प्रीमियम केंद्र आणि राज्यांमध्ये समान प्रमाणात विभागला जातो. अनेक राज्यांनी प्रीमियम सबसिडीचा हिस्सा 30 टक्क्यावर ठेवण्याची मागणी केली. आहे.

thumbnail

P.M.KISAN : पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल, आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच 11 वा हप्ता खात्यावर

 पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता.

(PM Kisan Yojna)पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब (Central Government) केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी आता ‘ई-केवायसी’ ची पूर्तता केली तरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. 31 मार्चची डेडलाईन देशभरात 11 कोटीहून अधिक शेतकरी हे योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादी नुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये यासाठी आता ई-केवायसी ची अट घालण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजा या योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे 11 वा हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून आता याकरिता केवळ दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. कसे करावे ‘ई-केवायसी’? eKYC – म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. *आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे *आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे
thumbnail

पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग; ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांनी करा 'हे' काम

खरीप हंगामात राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता, परभणी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात कापूस सोयाबीन समवेतच अनेक खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याची नुकसान भरपाई म्हणून रिलायन्स विमा कंपनीने फेब्रुवारीपर्यंत 310 कोटी रुपयांचा विमा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख 83 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ दिला गेला आहे.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 52 महसूल मंडळात मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणून या 52 महसूल मंडळातून सुमारे 4,11,000 शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले होते, पंचनाम्यामध्ये तीन लाख 83 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे उघड झाले. आणि या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कंपन्यांद्वारे मंजूर करण्यात आली.
thumbnail

तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे ? तर वाचा ही आनंदाची बातमी !

तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे ? तर वाचा ही आनंदाची बातमी !

 LIC ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. तुमची कोणतीही एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर तुमच्याकडे ती २५ मार्चपर्यंत सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने ७ फेब्रुवारीपासून विशेष पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमची बंद पॉलिसी ७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान कधीही सुरू करू शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२२ पर्यंत संधी आहे :- सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक पावले उचलली आहेत. एका निवेदनात, एलआयसीने म्हटले आहे की प्रीमियम भरण्याच्या कालावधीत ज्या पॉलिसी लॅप्स झाल्या आहेत, ज्यांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला नाही, अशा पॉलिसी या मोहिमेत पुन्हा चालू केल्या जाऊ शकतात. ही मोहीम ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २५ मार्च २०२२ पर्यंत चालेल. म्हणजेच, यादरम्यान, तुम्ही तुमची लॅप्स पॉलिसी कधीही सुरू करू शकता.

पुन्हा रिवाइव करण्यावर सूट मिळेल :- याबाबत माहिती देताना एलआयसीने सांगितले की, “कोविड-19 महामारीने विमा संरक्षणाच्या गरजेवर भर दिला आहे आणि ही मोहीम एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी त्यांच्या पॉलिसीचे रिवाइव करण्याची एक चांगली संधी आहे. लॅप्स पॉलिसी रिवाइव केल्याबद्दल शुल्कातही सूट दिली जात आहे. तथापि, ही सूट मुदत योजना आणि उच्च जोखीम विमा योजनांवर उपलब्ध होणार नाही.

वैद्यकीय अहवालातून दिलासा मिळणार नाही :- यासह, पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय अहवालात कोणताही दिलासा दिला जाणार नाही. परंतु आरोग्य आणि सूक्ष्म विमा योजनांमध्ये, विलंबित प्रीमियम भरण्यावर निश्चितपणे शुल्क माफ केले जाईल.

इतकेच नाही तर ज्या पॉलिसीने ५ वर्षांपासून प्रीमियम भरला नाही ते देखील या मोहिमेअंतर्गत पुन्हा चालू केले जाऊ शकते. तर अशा परिस्थितीत, जर तुमची पॉलिसी देखील बंद झाली असेल, तर तुम्ही ती या कालावधीत सुरू करू शकता.

thumbnail

(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) अंतर्गत कांदाचाळ

(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) अंतर्गत कांदाचाळ

सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.

१)  सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

२) अर्थसहाय्यचे स्वरूप –

५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील.

एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील.

३) लाभार्थी निवडीचे निकष –

  1. शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
  2. शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
  3. सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

४) ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे 

  • ७/१२
  • ८ अ
  • आधार कार्डाची छायांकित प्रत
  • आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
  • जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
  • यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र 

५) शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक आहे .

मार्गदर्शक सूचना

https://drive.google.com/open?id=1ia6f_vIbIZXDeS5jbbkaywtbjGdx0wLY

अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

About

Business/feat-big
Adbox

Welcome To SoraBook

You can use this area to describe the Books and your blog. . This responsive template is ideal for posting many types of digital products such as e-books, audio CDs, DVDs, paintings, photographs or any form of digital art or products.


Ok
Nath E- Maha Seva Kendra.

Contact form

मोदी सरकार छोट्या मोठ्या दुकानदारांना देणार पेन्शन; या मध्ये कोण सामील होऊन शकते पहा

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana

देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त करण्यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक योजना सुरू केल्या जात आहेत. ज्यांच्या मदतीने देशातील गरिबी कमी करण्यासाठी पर्यंत केले जात आहेत. आता केंद्र सरकारने छोट्या दुकानदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेचा कोण लाभ घेऊ शकते

किरकोळ व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. यामध्ये नोंदणी करण्यासाठी संबंधित व्यापारी, दुकानदारांची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर किमान 3 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेसाठी पात्रता आणि लाभ

१. या योजनेत नोंदणी केलेल्या व्यावसायिकाचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

२. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपये किंवा त्याहून कमी असावी.

३. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

४. जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरी किंवा नोकरी करत असेल आणि एकत्र व्यवसाय करत असेल. त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

१. एनपीएस नावनोंदणीसाठी तुमच्यासाठी ही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

२. आधार कार्ड

३. बचत बँक खाते

४. जन धन खाते क्रमांक

योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या वतीने केलेल्या नामनिर्देशित व्यक्तीला (पती/पत्नी) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही Labor.gov.in आणि maandhan.in वर लॉग इन करू शकता.

पुणे जिल्ह्यातील शेकडो एकर जमीन होणार सरकार कडे जमा

यवत : पुणे जिल्ह्यातील धरणग्रस्तांना वाटप करण्यात आलेली जमीन पुन्हा काढून घेऊन सरकार जमा होऊ शकते, अशी शक्यता आता वर्तविला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय पुनर्वसन वाटप करण्यात आलेल्या धरणग्रस्त खातेदारांची आणि वाटप करण्यात आलेल्या क्षेत्राची माहिती जिल्हा महसुल प्रशासनाने मागितली आहे. यामुळे पुनर्वसन खातेदारांना दुबार वाटप झालेले क्षेत्र किंवा देय क्षेत्रापेक्षा जादा वाटप करण्यात आलेले क्षेत्र काढून घेण्यात येऊ शकते आणि हे क्षेत्र सरकार जमा करण्यात जिल्हा प्रशासनाला अडचण येणार नाही.

५० वर्ष झाले पणअद्याप प्रक्रिया अपूर्णच

पुणे जिल्ह्यातील धरणग्रस्त खातेदारांना जमीन वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करून जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे, तरी अजूनही जमीन वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याला प्रमुख मुख्य कारण धरणग्रस्त नागरिकांची उपलब्ध असणारी अपुरी माहिती हे आहे. जिल्ह्यात जवळपास 25 छोटी मोठी धरणे आहेत. यातील बाधित खातेदारांनी जमिनी मिळवण्यासाठी पुनर्वसन कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर सर्व कागदपत्रे स्वतः धरणग्रस्तंना सादर करावी लागत आहेत. त्याआधारे जमीन वाटप करण्यात येते. विस्थापित धरणग्रस्तांचा संपूर्ण डाटा अजूनही जिल्हा पुनवर्सन कार्यालय कडे उपलब्ध नाही हेच या वरून दिसून येते आहे

पूर्वी जमीन वाटप झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मूळ मालकांनी धरणग्रस्तांना जमिनीचे ताबे दिले नाहीत. त्यामुळे धरणग्रस्तांनी बदली जमीन वाटप मिळावे असे अर्ज केले आणि जिल्हा पुनर्वसन कार्यालयाने त्यांना बदली जमीन दिली. परंतु प्रथम वाटप करण्यात आलेली जमीन देखील तशीच त्या धरणग्रस्त खातेदाराच्या नावावर राहिली आणि पुढे हीच जमीन त्या धरणग्रस्त खातेदारांनी नवीन शर्त कमी करून विकून देखील टाकल्याचे प्रकार घडले आहेत. शिवाय वाटप देय जमिनीपेक्षा जादा जमीन काही धरणग्रस्त खातेदारांनी मिळवली आहे. याची देखील माहिती संकलित करण्यात येत आहे. संपूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर आणि याचे डाटा फिडींग झाल्यानंतर एका क्लिकवर धरणग्रस्तांची संपूर्ण माहिती दिसणार आहे.

संबंधित बातम्या

'ई-श्रम' वर नोंदणी,करून मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन


देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.

केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी ई-श्रम लाभार्थींना नोंदणी करावी लागते

काही योजनांचा लाभ बँकांच्या माध्यमातून दिला जातो. बँकेतील बचत अथवा जनधन खात्यातून

योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देठाभरातीळ २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.

या योजनेचे उद्दिष्ट 

वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेंशन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत.

तर हातावरीळ पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी धडपडणाऱ्यांना आजारपणात मोफत उपचार मिळावेत, त्यासाठी योजना आहेत. असंघटित कामगारांसह विविध घटकांचा त्यात योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोण अर्ज करू शकतं? 

या योजने साठी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करू शकतात. सधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही.

कुठे करावा अर्ज ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवरून अर्ज करावा लागेल. सामान्य सुविधा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणीही नोंदणी करता येईल

कुठे करावा अर्ज ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर अथवा आपले सरकार सेवा केंद्रांवरून अर्ज करावा लागेल. सामान्य सुविधा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणीही नोंदणी करता येऊ शकते. 

सरकारी योजना; दिवसाला 50 रुपयांची बचत केल्यास मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये

भारतीय पोस्ट ऑफीसने देऊ केलेली ही ग्राम सुरक्षा योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, नामनिर्देशित व्यक्तीला 80 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यास, त्याच्या कायदेशीर वारसाला बोनससह विमा रक्कम दिली जाते.


19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. या योजनेंतर्गत किमान विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवता येते. या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी मुदती दरम्यान डिफॉल्ट झाल्यास, ग्राहक पॉलिसीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरू शकतो.

कर्ज मिळवा


या विमा योजनेत कर्ज सुविधा ही देण्यात आली आहे. जी पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनी मिळू शकते. ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करणे निवडू शकतो. मात्र, अशावेळी तुम्हाला त्याचा कोणताही फायदा मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि शेवटचा जाहीर केलेला बोनस प्रति वर्ष 1,000 रुपये 65 असे आश्वासन दिले होते.


मॅच्युरिटी वरचे फायदे


जर एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली, तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये असेल.


योजनेची माहिती मिळण्याचे ठिकाण


नामनिर्देशित व्यक्तीचे नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यांसारख्या इतर तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास, ग्राहक त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 वर किंवा www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहितीसाठी संपर्क साधू शकतात.

पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२२, मिळणार ५० टक्के अनुदान


शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर. आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही की ते स्वतःच्या पैशाने ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रे खरेदी करू शकतील. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना ही आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू पी एम किसान ट्रॅक्टर योजना अंमलात आणल्याचे सांगितले जात आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत नवीन ट्रॅक्टर खरेदी करताना २० ते ५० टक्के अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाते.प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रकम जमा होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबतच या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

ही वाचा (Read This ) केवळ 12 उत्तीर्ण उमेवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 334 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022

लाभ कोणाला घेता येईल?
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील महिला शेतकऱ्यांना अधिक लाभ दिला जाणार आहे.पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असावा. जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्यास ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी शेतकरी त्याच्या नावावर अर्ज करू शकत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पात्रता

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असावी.
२. अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
३. अर्जाच्या पहिल्या ७ वर्षांसाठी, अर्जदार कोणत्याही सरकारी योजना, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थी नसावा.

ही वाचा (Read This )National Pension System आता म्हतारपणाची चिंता सोडा. आपल्या साठी सरकारने नवीन योजना आपल्या साठी आणली आहे.

आवश्यक कागदपत्रे

१. जमिनीचे कागदपत्रे
२. बँकेचे पासबुक
३. आधार कार्ड
४. पासपोर्ट साईझ फोटो
५. मोबाइल नंबर

इथे अर्ज करा

https://agriwell.mahaonline.gov.in/

कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

शेतमाल शेळ्या मांस व दूध आणि परसबागेतील कुक्कुटपालन अंडी यांच्या मूल्य साखळी विकासाच्या व प्रकल्पासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ असून तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. २०२० पासून राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन योजना प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत कुक्कुटपालन (Poultry Farming), वाहतूक, शेळीपालन (Goat Rearing), दूध (Dairy), साठवणूक, शेतमाल, यांच्या संदर्भातील मूल्य साखळी विकासाचे जे काही व्यवसाय असतील त्या व्यवसायासाठी ६० टक्के अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला अधिकृत वेबसाइट वरून अर्जाची प्रिंट काढावी लागेल. त्यास आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून शेतकरी उत्पादक कंपनी जिल्हाच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, प्रभाग संघानी जिल्हा अभियान व्यवस्थापक यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल. तुम्ही जर ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करण्याची गरज नाही.

आवश्यक कागदपत्रे

१. आधार कार्ड
२. पासपोर्ट साईज फोटो
३. मतदान कार्ड
४. रहिवासी प्रमाणपत्र
५. रेशन कार्ड
६. बँक स्टेटमेंट

ही वाचा (Read This )

अधिकृत संकेतस्थळ

https://www.smart-mh.org/

अर्जाचा नमुना

ApplicationForm

टीप – अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ ही आहे.

केवळ 12 उत्तीर्ण उमेवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 334 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये केवळ 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी पर्मनंट भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – व्यवसाय करस्पॉन्डट आणि फॅसिलिटेटर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( सायन्स / मानवता /कॉमर्स )

आवेदन शुल्क – फिस नाही .

नौकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28/02/2022.

सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पहावी.

                             👇👇👇     

                👉👉 सविस्तर माहिती👈👈



सरकारी बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 'असा' करता येईल अर्ज

SBI SCO Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये स्पेशल कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करता येईल. 


इच्छुकांना 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.  स्पेशल कॅडर ऑफिसर या पदाच्या 48 जागा भरण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत.   sbi.co.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध असून उमेदवाराची निवड झाल्यास दरमहा 60000 रुपये इतके वेतन मिळू शकेल. 

>> महत्त्वाची माहिती 


ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात: 5 फेब्रुवारी 2022


ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022


>> पदांची संख्या


असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट) – १५ पदे


असिस्टंट मॅनेजर (रूटिंग आणि स्विचिंग) – ३३ पदे


>> शैक्षणिक पात्रता


'असिस्टंट मॅनेजर नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट' पदांसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर अर्ज करू शकतो. या उमेदवाराने पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. 


'असिस्टंट मॅनेजर रूटिंग अँड स्विचिंग' साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून किमान 60% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. 


वयोमर्यादा


या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल ४० वर्षे असावे.


महत्वाची माहिती


अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना बायोडेटा, आयडी पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर लेखी व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

India Post Payment Bank : 'या' बँकेच्या खातेधारकांसाठी मोठी बातमी; खातं बंद झाल तर लागणार शुल्क

India Post Payment Bank : तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये बचत खाते (Saving Account) उघडले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. IPPB ने डिजिटल बचत खाते बंद करण्यासाठी (Digital Savings Account) शुल्क लागू केले आहे. हे शुल्क 150 रुपये अधिक जीएसटी इतके असेल. नवीन नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. IPPB नुसार, KYC अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत खाते एक वर्षानंतर बंद झाल्यासच हे शुल्क लागू होईल. त्याच वेळी सामान्यरित्या खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने बचत खात्यावरील व्याजदर 1 फेब्रुवारी 2022 पासून कमी केले आहेत. IPPB ने बचत खात्यांवरील व्याजदर 0.25 टक्क्यांपर्यंत कमी केले. तसेच बचत खात्यातील 1 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर सध्याचा व्याज दर वार्षिक 2.50 टक्के आहे. मात्र आता तो 2.25 टक्के इतका करण्यात आला आहे.

IPPB ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल बचत बँक खाते बंद करण्याचे शुल्क लागू केले असल्याचे सर्वाना सुचित केले असल्याचे इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे शुल्क 150 रुपये + GST ​​असेल आणि 5 मार्च 2022 पासून हे शुल्क आकारले जाईल. KYC अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत बँक (DGSB) खाते एका वर्षाच्या शेवटी बंद झाले तरच शुल्क लागू होईल. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही IPPB अॅक्सेस पॉईंटला भेट देऊन एका वर्षाच्या आत तुमचे डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपग्रेड करा, असं इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलेय.

डिजिटल सेव्हिंग बँक अकाउंटडिजिटल बचत बँक खाते खाते 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे आधार आणि पॅन कार्ड आहे ती सुरू करू शकते. यामध्ये मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याची गरज नाही आणि खाते शून्य शिल्लक ठेवून उघडता येते.


National Pension System आता म्हतारपणाची चिंता सोडा. आपल्या साठी सरकारने नवीन योजना आपल्या साठी आणली आहे.

NPS म्हणजे नेमके नक्की काय?
👉🏻 हा एक अगदी सुरक्षित pension plan आहे याचे संक्षिप्त रूप National Pension System किंवा scheme याच्यावर government चे नियंत्रण आहे

👉🏻 हा प्लॅन 2004 पर्यंत फक्त सरकारी कर्मचारी यांना लागू होता पण 2004 नंतर हा plan सर्वांसाठी खुला झाला कोणीही plan घेऊ शकतो म्हणजे ज्यांचे income regular नसेल तरी चालते 

👉🏻 वयाची अट 18 ते 65 या मधील असावे

👉🏻 यामध्ये दर महिन्याला हफ्ता भरालाच पाहिजे असे काही नाही *आपण या मध्ये कधीही व कितीही वेळा पैसे भरू शकतो फक्त वर्षातून एकदा तरी पैसे भरणे अपेक्षित आहे* यामध्ये आपल्याला 60 वर्षे रक्कम भरावी लागते 

👉🏻 पण 60 वर्षापर्यंत आपण या मधून तीन वेळा मोठे खर्च दाखवून रक्कम काढू शकतो जेवढी रक्कम जमा आहे त्याच्या 25% रक्कम काढू शकता.

👉🏻 आपल्या पैशाची जबाबदारी *PFRDA ( Pension fund regulatory and devlopment authority)* ही घेते ही एक government registered संस्था आहे

👉🏻 या संस्थे मार्फत फक्त 7 pension फंड मॅनेजर यांना परवानगी मिळाली आहे या मध्ये प्रमुख फंड manager खालील प्रमाणे
 
LIC India 
SBI Life 
HDFC Life insuranance 
UTI infrastucture 

सोपे calculation
तुम्ही 25 वर्षाचे असताना ही योजना स्वीकारली तर 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 1000 हजार रुपये या योजनेत गुंतवायला हवेत. तुम्ही केलेली गुंतवणूक 4 लाख 20,000 रुपये असेल. NPSमध्ये गुंतवणुकीवरचे रिटर्न कमित कमी 8 टक्के( सध्या 10% च्या वर आहे) धरले तर एकूण पैसे 38.28 लाख रुपये होतील. यातल्या 60 टक्के रकमेतून एन्युटी खरेदी केली, तर व्हॅल्यू जवळजवळ 23 लाख रुपये होईल. एन्युटी रेट 8 टक्के असेल तर 60 व्या वर्षी तुम्हाला दर महिन्याला 10000 हजार रुपये पेन्शन मिळेल. सोबत 23 लाख रुपये फंडही

👉🏻 सुरवातीला 500rs भरून आपण आपले account काढू शकता

👉🏻 मित्रानो विशेष म्हणजे हा प्लॅन पूर्वी फक्त सरकारी नोकरांना दिला जात असे परंतु तो आता सर्व ग्राहकांसाठी खुला केला गेला आहे आपण पाहतच आहोत सध्या रिटायर्ड लोकांना किती पेंशन मिळते आहे.

ही योजना सुरू करण्यासाठी आपल्या नजीकच्या csc सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा एजंट यांना भेटू शकता

जन धन खातेधारकांनाही मिळणार 3000...काय कराल?

तुमच्याकडे 786 नंबरची नोट असेल तर! तर तुम्हाला मिळतील 3 लाख रुपये, जाणून घ्या तुम्ही किती कमाई कराल

 तुम्हाला कष्ट न करता घरी बसून नोकरी न करता सहज पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. एक असा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही कोणतीही मेहनत न करता काही मिनिटांत करोडपती होऊ शकता.(Earn Money Idea)

तुमच्याकडेही 1, 5, 10, 20, 50 किंवा 100 किंवा 2000 रुपयांच्या 786 क्रमांकाच्या नोटा असतील तर तुम्ही घरी बसून रातोरात करोडपती होऊ शकता. या नोटांच्या संग्रहातून तुम्ही भरपूर पैसे कसे कमवू शकता.

अनेकजण जुन्या नोटा जमा करतात :- आजकाल लोकांना जुनी आणि अनोखी नाणी जमा करण्याची खूप आवड आहे. जुनी नाणी जमा करणे, जतन करणे हे आजकाल ट्रेंडमध्ये आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो, तोही कोणत्याही मेहनतीशिवाय.

आज आम्ही तुम्हाला काही खास नोटांबद्दल सांगत आहोत, ज्यातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. जर तुमच्याकडे 786 क्रमांकाची नोट देखील असेल, तर तुम्ही ती ई-बे (Ebay, वेबसाइट) वर विकू शकता. ही वेबसाइट जुन्या नोटा किंवा नाणी विकण्यासाठी आहे.

786 क्रमांकामध्ये काय विशेष आहे? :- धर्म आणि नशिबावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कमी नाही. दुसरीकडे, अनेक लोक आहेत जे पुरातन वस्तू जतन करतात. इस्लाममध्ये 786 या संख्येला खूप महत्त्व आहे आणि मुस्लिम लोक याला अतिशय पवित्र मानतात. तथापि, 786 बद्दल वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते भिन्न आहेत. 786 हा आकडा केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व जाती-समुदायातील लोक भाग्यवान मानतात.

या नोटा कुठे आणि कशा विकायच्या?

ही नोट विकण्यासाठी तुम्ही प्रथम www.ebay.com वर जा.
मुख्यपृष्ठावर आता नोंदणी करा.
येथे तुम्ही ‘विक्रेता’ म्हणून स्वतःची नोंदणी करा.
पुढे, तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा.
त्यानंतर, जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याचा शौकीन असलेल्या आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या लोकांना Ebay तुमची जाहिरात दाखवेल.
आता ज्यांना ही प्राचीन नोट खरेदी करण्यात रस आहे ते लोक तुमच्याशी संपर्क साधतील.
येथे तुम्ही या लोकांशी संपर्क करून तुमच्या नोटसाठी किंमत ठरवू शकता.
यानंतर, योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही तुमची नोट विकू शकता.

कोणत्या नोटांना मागणी आहे? :- म्हणूनच लोक या संख्येतील प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडेही ही विशेष 786 क्रमांकाची नोट असेल तर तुम्हीही घरबसल्या सहजपणे करोडपती होऊ शकता. Ebay च्या वेबसाइटवर नोंदणी करून, तुम्ही या क्रमांकाच्या नोटा विकू शकता जसे – 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांच्या नोटा. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ही नोट तुम्ही घरबसल्या सहज विकू शकता. आणि एवढेच नाही तर तुम्ही यातून चांगला नफाही मिळवू शकता.

जाणून घ्या किती होईल कमाई :- या पुरातन नोटांची कमाई करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. इबे वेबसाइटवर अशा निवडक नोटांचा लिलाव आहे. येथे तुम्ही तुमच्या नोटचा भाव ठरवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बोलीमध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची विशेष सीरीज 786 ची नोटही चांगल्या किमतीत विकू शकता. आतापर्यंतच्या किंमतीवर नजर टाकली तर अशा नोटेसाठी 3 लाख रुपयांपर्यंत बोली लागली आहे.


PM-SYM : काय आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना? कुणाला मिळणार लाभ, कशी करायची नोंदणी?

     Pradhan Mantri Shram-Yogi Maandhan

असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. निवृत्तीनंतर पेन्शन देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ही योजना आणली आहे. ज्याचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. असंघटित क्षेत्रात काम कऱणारे जवळपास 10 कोटी लोक पुढील पाच वर्षात या योजनेचा लाभ घेऊ शकतील. यासाठी सरकारने 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. पुढील पाच वर्षात ही योजना जगातील सर्वात मोठी पेन्शन योजना होईल.  ही योजना 36 राज्यात सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 46 लाख पेक्षा जास्त लोकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.  तीन लाखांपेक्षा जास्त संपर्क केंद्र देशभरात आहेत.  

2019-20 मधील तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल अर्थसंकल्पामध्ये म्हणाले होते की, भारताचा अर्धा जीडीपी हा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांमुळे येतो. जवळपास 42 कोटींपेक्षा जास्त असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर आहेत. यामध्ये पथ विक्रेते (स्ट्रीट वेंडर), मध्यान्ह भोजन कामगार (मिड-डे मील वर्कर), हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर इ. या मध्ये समावेश आहे. या सर्वांना वृद्धापकाळासाठी सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा कवच प्रदान केले पाहिजे. त्यामुळेच मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. याआधी आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणल्या आहेत. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. ज्याचे उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी आहे, ते याचा लाभ घेऊ शकतात.  

प्रीमियम किती भरावा लागेल?
या योजनेअंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार प्रीमियम आहे.  दरमहा 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागेल. तुम्ही जितकी रक्कम या योजनेत गुंतवाल तितकीच रक्कम केंद्र सरकारकडून त्यामध्ये भरली जाईल. उदाहरणार्थ... जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. इतकीच रक्कम सरकारकडून तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल. 


नोंदणी कशी करावी ? - 
या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी , एखाद्याला जवळचे सामान्य सेवा केंद्र म्हणजेच CSC शोधण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. तुमचा तपशील कॉम्प्युटरमध्ये टाकताच तुम्हाला तुमच्या मासिक योगदानाची माहिती मिळेल. यानंतर सुरुवातीचे योगदान रोख स्वरूपात द्यावे लागेल. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रम योगी कार्ड मिळेल. LIC, स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC), EPFO किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कार्यालयात जाऊन देखील अर्ज केला जाऊ शकतो. काही राज्यांमध्ये कामगार विभाग स्वतः नोंदणी मोहीम राबवत आहे. 

 
अट काय आहे? 
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनाअंतर्गत मासिक 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणारे याचा लाभ घेऊ शकतात. 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांनी ही पेन्शन योजना घेतली आहे, त्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते. म्हणजे, 60 वय झाल्यानंतर वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.  पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास 50 टक्के रक्कम जोडीदाराला मिळेल. 

Mumbai Railway Vikas Co ltd Bharti 2022 | मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लि. अंतर्गत भरती आलेली आहे.


Mumbai Railway Vikas Co ltd Recruitment 2022


Mumbai Railway Vikas Co ltd Bharti 

Mumbai Railway Vikas Co ltd Bharti 2022 Announced Various post of Mumbai Railway Vikas Co ltd Recruitment 2022.


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Job Details / नोकरी माहिती PDF Link  ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 एकूण जागा / Total Vacancy ➱ 

---

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 पदाचे नाव आणि पद संख्या ➱ 

संचालक

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 नोकरीचे ठिकाण / Job Location ➱ 

 मुंबई

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 शैक्षणिक पात्रता / Educational Qualifications ➱ 

सिविल इंजिनियर पदवीधर

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 अर्ज कसा कराल ➱ 

ऑफलाइन

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा ➱ 

श्रीमती किमबुओंग किपगेन, सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नं. १४, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३.


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Fee / फी ➱   

  फी नाही

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌  वयाची अट / Age Limit ➱ 

नियमानुसार

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 अधिकृत संकेतस्थळ / Official Website ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 📌 Apply Online / ऑनलाइन अर्ज़ करा ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 जाहिरात (Notification) ➱ 

क्लिक करा

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

📌 Last Date / अर्ज करण्याची शेवटची तारीख ➱ 

18 एप्रिल 2022

🙏🙏मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा 🙏

DA Allowance केंद्र सरकार घेणार महत्वाचा निर्णय; लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी

महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे ४८ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. यापूर्वी २०२२ च्या अर्थसंकल्पात याची घोषणा होण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. आता आगामी निवडणुकीपूर्वी सरकार त्याची घोषणा करू शकते, अशी अपेक्षा आहे.

हायलाइट्स:

  • मार्चअखेर महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
  • केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते.
  • महागाई भत्ता ३४ टक्के केला, तर पगारात २० हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
नवी दिल्ली :केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. मार्चअखेर महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत, जर CPIIW चा आकडा १२५ असेल, तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या एकूण महागाई भत्ता (DA) ३१ टक्के आहे, जो ३४ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

पतधोरण जाहीर; रिझर्व्ह बँंकेकडून तूर्त दिलासा, घेतला हा निर्णय
केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते. महागाई भत्ता ३४ टक्के केला, तर पगारात २० हजार रुपयांची वाढ होऊ शकते. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो. ऑक्टोबरमध्ये ३ टक्के आणि जुलैमध्ये ११ टक्क्यांच्या वाढीनंतर सध्याचा डीए दर ३१ टक्के आहे.

जाणून घ्या इंधन दर ; कच्चे तेल महागल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
महागाई भत्त्यात (डीए) वाढीची घोषणा मार्चमध्ये केली जाऊ शकते. एआयसीपीआय (AICPI)च्या आकडेवारीनुसार, डीए डिसेंबर २०२१ पर्यंत ३४.०४ टक्केपर्यंत पोहोचला आहे. भत्त्यांमध्ये ३ टक्के वाढ झाल्यानंतर १८,००० रुपयांच्या मूळ वेतनावरील डीए ७३,४४० रुपये प्रतिवर्ष होईल.

बुधवारी या शेअरची लक्षणीय कामगिरी, गुरुवारीही या स्टॉक्सकडे लक्ष असू द्या
डिसेंबर २०२१ साठी एआयसीपीआय-आयडब्ल्यू (AICPI-IW) ची आकडेवारी जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ०.३ अंकांनी घट झाली असून १२५.४ अंकावर आला आहे आणि निर्देशांक एका अंकाने घसरून ३६१ अंकांवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की, महागाई भत्त्यासाठी १२ महिन्यांचा सरासरी निर्देशांक ३५१.३३ आहे, म्हणजे सरासरी ३४.०४ टक्के डीए असेल, पण डीए पूर्णांकामध्ये देय आहे, त्यामुळे जानेवारी २०२२ पासून एकूण ३४ टक्के होईल, अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे.

डिजिटल चलनाचे भाव घसरले; जाणून घ्या बिटकॉइन, इथेरियमचा आजचा दर
होळीपूर्वी केंद्र सरकार याची घोषणा करू शकते. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला, तर डीए ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के होईल. म्हणजेच पगार २०,८४८, ७३४४० आणि २३२१५२ रुपयांपर्यंत वाढू शकतो. प्रत्येक स्तरानुसार कर्मचाऱ्यांच्या पगार आणि डीएमध्ये वेगळी वाढ होणार आहे.
Gold Price Rise सोने ४९ हजारांच्या दिशेने ; तीन दिवसांत ६५० रुपयांनी महागले, जाणून घ्या आजचा दर
जर डीए ३३ टक्के झाला आणि मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर कर्मचार्‍यांचा डीए ५,९४० रुपयांनी वाढेल आणि टीए-एचआरए जोडल्यास पगार वाढून ३१,१३६ रुपये होईल. जर डीए ३४ टक्के असेल, तर १८,००० रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीए वार्षिक ६,४८० रुपये आणि ५६,००० पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक डीए २०,४८४ रुपये होईल.

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 325 जागांसाठी भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 325 जागांसाठी भरती
Total: 325 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.  ट्रेड   पद संख्या
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (03 जागा)
1  इलेक्ट्रिकल  01
2  इलेक्ट्रॉनिक  01
3  मेकॅनिकल  01
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (322 जागा)
4  मेकॅनिक (मोटर व्हेईकल)  52
5  टर्नर  14
6  इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक  20
7  शीट मेटल वर्कर  07
8  इंस्ट्रूमेंट मेकॅनिक  05
9  टूल्स & डाई मेकर (Die & Moulds)  02
10  टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure)  01
11  इलेक्ट्रोप्लेटर  02
12  मेकॅनिक (डिझेल)  61
13  वेल्डर (G &E)  24
14  कारपेंटर  03
15  DTMN (मेकॅनिकल)  04
16  फिटर  27
17  MMTM  01
18  COPA  25
19  पेंटर (जनरल)  09
20  मशीनिस्ट  21
21  प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO)  08
22  इलेक्ट्रिशियन  32
23  मशीनिस्ट (ग्राइंडर)  04
Total   325
शैक्षणिक पात्रता: 

ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI.
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)

नोकरी ठिकाण: पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee Pune 411003 

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022

परीक्षा: 10 मार्च 2022

(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022 [151 जागा]

(UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2022 [151 जागा]
जाहिरात क्र.: 06/2022-IFS

Total: 151 जागा

परीक्षेचे नाव: भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2022 (IFS)

शैक्षणिक पात्रता: पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 05 जून 2022 
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 



(ICG) भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती

(ICG) भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट 

अ. क्र.  ब्रांच  पुरुष/महिला  पद संख्या
1  जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर)  पुरुष  पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
2  जनरल ड्यूटी (महिला SSA)  महिला
3  कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)  पुरुष/महिला
4  टेक्निकल (मेकॅनिकल)
पुरुष
5  टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)  पुरुष
6  लॉ एन्ट्री  पुरुष/महिला
शैक्षणिक पात्रता: 

जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
जनरल ड्यूटी (महिला SSA): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
कमर्शियल पायलट लायसन्स: (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण  (ii) CPL (Commercial Pilot License)
टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)  (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
लॉ: 60% गुणांसह विधी पदवी.
वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
जनरल ड्यूटी (महिला SSA):  जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (CPL) (SSA): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल):  जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
लॉ: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)                                                                                                                                                                                                            

(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2020

(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2020

जाहिरात क्र.: 04/2020

Total: 51 जागा  

पदाचे नाव: उप कार्यकारी अभियंता (वितरण)

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech (इलेक्ट्रिकल)  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-  [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही]

परीक्षा (Online): एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2020                                                                                                                


(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती

(NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 04/2022

Total: 200 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  फिल्ड अटेंडंट (ट्रेनी)  43
2  मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी)  90
3  मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी)  35
4  MCO ग्रेड-III  (ट्रेनी)  04
5  HEM मेकॅनिक ग्रेड-III  (ट्रेनी)  10
6  इलेक्ट्रिशियन ग्रेड-III  (ट्रेनी)  07
7  ब्लास्टर ग्रेड-III  (ट्रेनी)  02
8  QCA ग्रेड III  (ट्रेनी)  09
Total  200
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 05 ते 08वी किंवा ITI.   
पद क्र.2: ITI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)
पद क्र.3: ITI (इलेक्ट्रिकल) 
पद क्र.4: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.5: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.6: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण / ITI   (ii) ब्लास्टर/माइनिंग मेट प्रमाणपत्र   (iii)  प्रथमोपचार प्रमाणपत्र.
पद क्र.8: (i) B.Sc (केमिस्ट्री/जियोलोजी)     (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 02 मार्च 2022 रोजी 18 ते 30 वर्षे,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कर्नाटक

Fee: General/OBC: ₹150/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2022  

(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: AX1/ ST/RP/Generalist Officer Scale-II & III/Project III/2022-23

Total: 500 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  जनरलिस्ट ऑफिसर  MMGS (स्केल II)  400
2  जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III)  100
Total  500
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA   (ii) 05 वर्षे अनुभव.
वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 25 ते 38 वर्षे
Fee: General/OBC: ₹1180/-     [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

परीक्षा (Online): 12 मार्च 2022 

पंजाब नॅशनल बँकेत मुंबई येथे ‘शिपाई’ पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

पंजाब नॅशनल बँकेत मुंबई येथे ‘शिपाई’ पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा


पंजाब नॅशनल बँक मुंबई (Punjab National Bank Mumbai) येथे शिपाई या पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 10 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

पदाचे नाव :

१) शिपाई (Peon) – एकूण जागा 20

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे.

या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार नाहीत.

वयोमर्यादा :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

काही महत्त्वाच्या सूचना
या पदांसाठी अर्ज हे केवळ पोस्ट किंवा स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष पाठवण्यात आलेले अर्ज किंवा अपूर्ण अर्ज पात्र असणार नाहीत.
उमेदवारांनी अर्जासोबत डोमेसाइल सर्टिफिकेट पाठवणं आवश्यक असणार आहे.
मागासवर्गीय किंवा OBC प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला पाठवणं आवश्यक असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पंजाब नॅशनल बँक, मुंबई पश्चिम मंडल कार्यालय, पहिला मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, दादर मुंबई – 400025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022

(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
जाहिरात क्र.: CC/01/2022

Total: 115 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद  क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रिकल)  60
2  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (इलेक्ट्रॉनिक्स)  04
3  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (सिव्हिल)  04
4  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (AET) (कॉम्प्युटर सायन्स)
47
Total  115
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/B.Sc (Engg.)   (ii) GATE 2021

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 28 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2022                                                                 

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांच्या जागांसाठी भरती

(PNB) पंजाब नॅशनल बँकेत शिपाई & सफाई कामगार पदांच्या  जागांसाठी भरती
Total: 60 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या
1  शिपाई  19
2  सफाई कामगार   41
Total   60
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) केवळ 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही  (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय 9, मोलेदीना रोड, अरोरा टावर्स, कॅम्प, पुणे-411001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)

(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये जागांसाठी भरती

(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये  जागांसाठी भरती
86 जागांसाठी भरती
 (जाहिरात क्र.: ACTREC/ADVT-A-2/2022

Total: 86 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.  पदाचे नाव   पद संख्या 
1  सायंटिफिक ऑफिसर-E (क्लिनिकल न्यूरोफिजियोलॉजिस्ट)  01
2  सायंटिफिक ऑफिसर-D (बायोइन्फॉर्मेटिक्स)  01
3  सायंटिफिक ऑफिसर-D (न्यूक्लियर मेडिसिन)  02
4  सायंटिफिक ऑफिसर-D (कॅन्सर एपिडेमिओलॉजी केंद्र)  01
5  असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर  02
6  असिस्टंट पर्चेस ऑफिसर  03
7  नर्स-A (महिला)  44
8  नर्स-A  05
9  सायंटिफिक ऑफिसर-B (बायो-मेडिकल)  02
10  सायंटिफिक ऑफिसर-B (न्यूक्लियर मेडिसिन)  06
11  असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर  06
12  निम्न श्रेणी लिपिक   13
Total  86
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) MD (मेडिसिन/फिजियोलॉजी)  किंवा Ph.D  (न्यूरोफिजियोलॉजी)   (ii) 03/04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) Ph.D (संगणकीय जीवशास्त्र / जैव सूचना विज्ञान / संगणक विज्ञान)   (ii) अनुभव 
पद क्र.3: (i) M.Sc.  (ii) D.M.R.I.T. / P.G.D.F.I.T.  किंवा समतुल्य  (ii)  07 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) जीवशास्त्र पदव्युत्तर पदवी / BAMS / BHMS / BOS       (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) ICWAI/CA/MBA (फायनान्स)/M.Com किंवा  SAS उत्तीर्ण किंवा समतुल्य  (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) पदवीधर   (ii) मटेरियल मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा  (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing)  (ii) 01 वर्ष अनुभव 
पद क्र.8: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing)  (ii) 01 वर्ष अनुभव 
पद क्र.9: (i) BE/B.Tech (बायो-मेडिकल)  (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) B.Sc.  (ii) DMRIT / PGDFIT   (iii) RSO परीक्षा उत्तीर्ण (iii) 01 वर्ष अनुभव 
पद क्र.11: (i) पदवीधर   (ii) NCC प्रमाणपत्र   (iii) 05 वर्षे अनुभव  किंवा माजी सैनिक 
पद क्र.12: (i) पदवीधर  (ii)  किमान 03 महिन्यांचा संगणक कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव 
वयाची अट: 08 मार्च 2022 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 4: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.5 & 6: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.7 ते 11: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.12: 27 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई/संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹300/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  08 मार्च 2022 (05:30 PM)                                                                                                                         

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! कडबा कुट्टी साठी शासन देते 'एवढे' अनुदान

देशात शेती समवेतच जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. अनेक अल्पभूधारक शेतकरी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पशुपालन करत असतात. पशुपालनातून दुग्ध व्यवसाय तसेच त्यापासून प्राप्त होणारे पशुधन विक्रीतून शेतकरी बांधव नफा कमवत असतात. याव्यतिरिक्त पशुपालन करणारे पशुपालक शेतकरी शेणखत विक्रीतून देखील चांगली कमाई अर्जित करत असतात. मात्र असे असले तरी, पशुपालनात यशस्वी होण्यासाठी पशुधनाची काळजी घेणे तसेच पशुधन स्वस्थ ठेवणे देखील अपरिहार्य असते. जनावरांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी जनावरांना योग्य तो खुराक देणे महत्त्वाचे असते.जनावरांचा खुराक मध्ये चाऱ्याचा वापर सर्वात जास्त केला जातो. असे असले तरी, शेतातून आणलेला हिरवा चारा तसेच साठवून ठेवलेला कडबा जनावरांना जशाचा तसा खायला दिल्यास चाऱ्याचे नुकसान होते, परिणामी खर्चात वाढ होते. चार्‍याचे नुकसान टाळण्यासाठी अनेक पशुपालक शेतकरी कडबाकुट्टी चा वापर करून कुट्टी तयार करतात व ते कुट्टी जनावरांना खाण्यासाठी देतात. मात्र असे असले तरी अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना कडबा कुट्टी तयार करण्यासाठी लागणारे यंत्र परवडत नाही. म्हणूनच सरकारणे गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना सुमारे 75 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान शासनाद्वारे देण्यात येते. या योजनेद्वारे पशुपालक शेतकऱ्यांना कडबा कुट्टी चे यंत्र तसेच मोटार घेण्यासाठी शासनाकडून 75 टक्के पर्यंतचे अनुदान दिले जाते. शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या या योजनेला जिल्हा परिषद अनुदान योजना म्हणून संबोधले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही नियम व निकष लावून दिले आहेत, याच्या अधीन राहूनच पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 75 टक्‍क्‍यांपर्यंतचे अनुदान दिले जाते.

या योजनेसाठी अनुदान प्राप्त करने हेतु खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक असते

•या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार सातबारा धारक शेतकरी असावा तसेच तो महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्यास असावा.

•तसेच अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावावर दहा एकर पेक्षा अधिक शेतजमीन नसावी म्हणजेच अर्जदार अल्पभूधारक शेतकरी असावा.

•अर्जदाराचे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे अनिवार्य आहे तसेच अर्जदाराच्या बँक खात्याला त्याचा आधार क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे.

या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करने हेतु आवश्यक कागदपत्रे

•अर्जदाराच्या बँक पासबुकची झेरॉक्स

•अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स

•शेतकरी मित्रांनो या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आपणास आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भेट द्यावी लागेल. तसेच या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक जो सातबारा धारक शेतकरी असेल तो त्यांच्या ग्रामपंचायतीत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.

भारतीय तटरक्षक दलात 10वी पाससाठी नोकरीची संधी.. 81000 पगार मिळेल

 Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलाने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 80 पदे भरली जातील.

रिक्त जागा तपशील

१) इंजिन ड्रायव्हर: 8 पदे
२) सारंग लस्कर : ३ पदे
३) स्टोअर कीपर ग्रेड II: 4 पदे
४) नागरी मोटार वाहतूक चालक: 24 पदे
५) फायरमन: ६ पदे
६) ICE फिटर: 6 पदे
७) स्प्रे पेंटर: 1 पोस्ट
८) एमटी फिटर/ एमटी टेक/ एमटी टेक: 6 पदे
९) MTS: 19 पदे
१०) शीट मेटल वर्कर: 1 पद
११) इलेक्ट्रिकल फिटर: १ पद
१२) मजदूर: 1 पोस्ट

शैक्षणिक पात्रता :

या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच सर्व पदांसाठी शैक्षणिक आणि वयाची अट वेगवेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासून अर्ज करवा असा सल्ला देण्यात आला आहे.

निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ फेब्रुवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ :https://joinindiancoastguard.gov.in/

Aadhaar pan link process : आधार कार्ड – पॅनकार्डशी लिंक करायचे आहे ? जाणून घ्या सोपी पद्धत…

आजकाल बहुतांश कामांसाठी आधार कार्डाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत सरकारने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.(Aadhaar pan link process)

सरकारी आकडेवारीनुसार, 24 जानेवारीपर्यंत 43.30 कोटींहून अधिक पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर हे काम आयकर विभागाच्या वेबसाइटवर सहज करता येईल. त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

आधार-पॅन लिंक करण्यासाठी, लक्षात ठेवा की तुमचा पॅन आणि आधार तपशीलांमध्ये फरक नसावा. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी, नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर यासारखे तपशील पॅन आणि आधारवर जुळत नसल्यास, वापरकर्त्यांना दोन्ही लिंक करण्यात अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, हे तपशील आधार सेवा केंद्राला भेट देऊन किंवा वेबसाइटवर अपडेट केले जाऊ शकतात. तुमचा आधार पॅनशी लिंक करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोणती माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते?

नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, भाषा

ही प्रक्रिया आहे

*सर्वप्रथम www.incometaxgov.in वर जा.

* यानंतर Our Service वर क्लिक करा, तेथे तुम्हाला आधार लिंकचा पर्याय मिळेल.

* Link Aadhaar Know About Aadhaar Pan Linking Status या पर्यायावर जा.

* यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुमचा पॅन आणि आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा.

* संपूर्ण माहिती दिल्यानंतर ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.

* यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही पाहू शकाल.

SMS द्वारे लिंकिंग

567678 किंवा 56161 वर एसएमएसद्वारे संदेश पाठवून आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले जाऊ शकते.

UIDAI वेबसाइटद्वारे आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा

*uidai.gov.in ला भेट द्या
*माय आधार टॅबवर डेमोग्राफिक्स डेटा अपडेट करा आणि चेक स्टेटस हा पर्याय निवडा
*आता तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ ह्या पेज वर रीडायरेक्ट केले जाईल. आता तुम्हाला ‘लॉग इन’ वर क्लिक करावे लागेल.
* तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा. Send OTP वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP टाका आणि लॉगिन वर क्लिक करा.
*तपशील अपडेट करण्यासाठी सूचना वाचा आणि ‘आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
* आता नवीन पत्ता पुरावा अपलोड करा.
*तपशील योग्य असल्यास सबमिट बटणावर क्लिक करा.
*आता तुम्हाला पेमेंट पोर्टलवर रीडायरेक्ट केले जाईल. पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
*आता URN नंबर जनरेट केला जाईल जो तुम्हाला अॅड्रेस अपडेटची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करण्यास मदत करेल.

‘या’ योजनेतून महाराष्ट्र बाहेर पडण्याच्या तयारीत, जाणून घेऊ परिस्थिती आणि कारणे!

नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आणि अतिवृष्टी,महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार व्हावा यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना कडे पाहिले जाते. परंतु या वर्षी चा अभ्यास केला तर पिक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देणे मध्ये केलेला वेळ किंवा टाळाटाळ या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

पंतप्रधान पिक विमा योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येते. परंतु बरीच राज्य या योजनेतून स्वतःला वगळत आहेत.देशातील अनेक राज्यांनी या योजनेतून स्वतःला बाहेर काढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सुद्धा या योजनेतून बाहेर पडू शकतो.याबाबत शेतकऱ्यांकडून सूचना केल्या जात असल्याने महाराष्ट्र आपल्या राज्यातील यासाठी स्वतंत्र विमा कंपनीची स्थापना देखील करू शकतो असे सांगण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीला उपस्थित असलेले कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दावे भरण्यास विलंब झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर या योजनेतून बाहेर पडण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे उघड झाल पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत ज्या पिकांचे नुकसान होते त्यांचे मूल्यांकन हे चुकीचे असून विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघर्ष करत असल्याचा आरोप काही शेतकरीनेत्यांनी केला.

जर चालू रब्बी हंगामाचा विचार केला तर राज्यातील सुमारे 12.50 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला आणि खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून साधारणपणे एक कोटी पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते.

याबाबतीत शेतकरी संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाचा या बाबतीत शेतकरी संघटनांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाचा अभ्यास करून त्याच धर्तीवर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

पी एम एफ बी वाय मध्ये झालेल्या अनेक त्रुटींमुळे गेल्या दोन खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई झालेले नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की विमा कंपन्यांकडे 2020 हंगामातील विमा दाव्यांमध्ये 271 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. ते म्हणाले की खरीप 2021 साठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा विमा दावे अद्याप पूर्ण केले जात आहेत.

योजना सुरू झाल्यापासून 27 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि एक किंवा अधिक हंगामात पी एम एफ बी वाय लागू केले आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रेमियम रब्बी पिकासाठी विमा च्या रकमेच्या दीड टक्के आणि खरीप पिकांसाठी दोन टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के निश्चित केला आहे. उरलेल्या प्रीमियम केंद्र आणि राज्यांमध्ये समान प्रमाणात विभागला जातो. अनेक राज्यांनी प्रीमियम सबसिडीचा हिस्सा 30 टक्क्यावर ठेवण्याची मागणी केली. आहे.

P.M.KISAN : पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल, आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच 11 वा हप्ता खात्यावर

 पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता.

(PM Kisan Yojna)पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब (Central Government) केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी आता ‘ई-केवायसी’ ची पूर्तता केली तरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. 31 मार्चची डेडलाईन देशभरात 11 कोटीहून अधिक शेतकरी हे योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादी नुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये यासाठी आता ई-केवायसी ची अट घालण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजा या योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे 11 वा हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून आता याकरिता केवळ दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. कसे करावे ‘ई-केवायसी’? eKYC – म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. *आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे *आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे

पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग; ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांनी करा 'हे' काम

खरीप हंगामात राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता, परभणी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात कापूस सोयाबीन समवेतच अनेक खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याची नुकसान भरपाई म्हणून रिलायन्स विमा कंपनीने फेब्रुवारीपर्यंत 310 कोटी रुपयांचा विमा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख 83 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ दिला गेला आहे.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 52 महसूल मंडळात मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणून या 52 महसूल मंडळातून सुमारे 4,11,000 शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले होते, पंचनाम्यामध्ये तीन लाख 83 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे उघड झाले. आणि या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कंपन्यांद्वारे मंजूर करण्यात आली.

तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे ? तर वाचा ही आनंदाची बातमी !

तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे ? तर वाचा ही आनंदाची बातमी !

 LIC ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. तुमची कोणतीही एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर तुमच्याकडे ती २५ मार्चपर्यंत सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने ७ फेब्रुवारीपासून विशेष पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमची बंद पॉलिसी ७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान कधीही सुरू करू शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२२ पर्यंत संधी आहे :- सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आवश्यक पावले उचलली आहेत. एका निवेदनात, एलआयसीने म्हटले आहे की प्रीमियम भरण्याच्या कालावधीत ज्या पॉलिसी लॅप्स झाल्या आहेत, ज्यांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला नाही, अशा पॉलिसी या मोहिमेत पुन्हा चालू केल्या जाऊ शकतात. ही मोहीम ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि २५ मार्च २०२२ पर्यंत चालेल. म्हणजेच, यादरम्यान, तुम्ही तुमची लॅप्स पॉलिसी कधीही सुरू करू शकता.

पुन्हा रिवाइव करण्यावर सूट मिळेल :- याबाबत माहिती देताना एलआयसीने सांगितले की, “कोविड-19 महामारीने विमा संरक्षणाच्या गरजेवर भर दिला आहे आणि ही मोहीम एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी त्यांच्या पॉलिसीचे रिवाइव करण्याची एक चांगली संधी आहे. लॅप्स पॉलिसी रिवाइव केल्याबद्दल शुल्कातही सूट दिली जात आहे. तथापि, ही सूट मुदत योजना आणि उच्च जोखीम विमा योजनांवर उपलब्ध होणार नाही.

वैद्यकीय अहवालातून दिलासा मिळणार नाही :- यासह, पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय अहवालात कोणताही दिलासा दिला जाणार नाही. परंतु आरोग्य आणि सूक्ष्म विमा योजनांमध्ये, विलंबित प्रीमियम भरण्यावर निश्चितपणे शुल्क माफ केले जाईल.

इतकेच नाही तर ज्या पॉलिसीने ५ वर्षांपासून प्रीमियम भरला नाही ते देखील या मोहिमेअंतर्गत पुन्हा चालू केले जाऊ शकते. तर अशा परिस्थितीत, जर तुमची पॉलिसी देखील बंद झाली असेल, तर तुम्ही ती या कालावधीत सुरू करू शकता.

(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) अंतर्गत कांदाचाळ

(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) अंतर्गत कांदाचाळ

सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.

१)  सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

२) अर्थसहाय्यचे स्वरूप –

५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील.

एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील.

३) लाभार्थी निवडीचे निकष –

  1. शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
  2. शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
  3. सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

४) ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे 

  • ७/१२
  • ८ अ
  • आधार कार्डाची छायांकित प्रत
  • आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
  • जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
  • यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र 

५) शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक आहे .

मार्गदर्शक सूचना

https://drive.google.com/open?id=1ia6f_vIbIZXDeS5jbbkaywtbjGdx0wLY

अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Nath E- Maha Seva Kendra

पोस्ट्स ब्लॉग संग्रहण: फेब्रुवारी 2022

Nath E maha seva Kendra . Blogger द्वारे प्रायोजित.

Social

Slider

Label

Comments

Fashion

3/Fashion/grid-small

Blog Archive

Food

3/Food/feat-list

Music

2/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small
ads banner

Made with Love by

Made with Love by
Quick Spot Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Default Thumbnail

Default Thumbnail

World Best Digital Marketing Statergey Here !

World Best Digital Marketing Statergey Here !
Piki Bloggers Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers.

Sports

3/Sports/col-left

Top Stories

megagrid/recent

What's New

block/recent

Most Recent

3/recent/post-list

Masterchef

About Me
Munere veritus fierent cu sed, congue altera mea te, ex clita eripuit evertitur duo. Legendos tractatos honestatis ad mel. Legendos tractatos honestatis ad mel. , click here →

Categories

No Thumbnail Image

No Thumbnail Image

Click Here

About Us

About Us
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's.

Mobile Logo Settings

Mobile Logo Settings
image

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल
आम्ही या वेबसाईट वर सरकारी योजनांच्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतो. तसेच आम्ही आगामी येणाऱ्या शैक्षणिक अपडेट्स, आपले सरकार, आणि बरेच काही यावर सुद्धा वेळेवर आणि अचूक माहिती प्रदान करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपले गाव आपल्या योजना युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता.

Categories

Footer Copyright

Design by - Blogger Templates | Distributed by Free Blogger Templates

Tags

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable
Home Ads

Sports

3/Sports/col-left

Technology

3/Technology/col-right

Iklan Atas Artikel

header ads
¯\_(ツ)_/¯
Something's wrong

We can't seem to find the page you are looking for, we'll fix that soon but for now you can return to the home page

Most Popular

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी

Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे. मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता ...

'ई-श्रम' वर नोंदणी,करून मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन

देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी ई-श्रम लाभार्थींना नोंदणी करावी लागते काही योजनांचा लाभ बँकांच्या माध्यमातून दिला जातो. बँकेतील बचत अथवा जनधन खात्यातून योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देठाभरातीळ २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचे उद्दिष्ट  वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेंशन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत. तर हातावरीळ पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी ध...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो, nathe-mahasevakendra तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत अद्यापही केवायसी केलेली नसेल अशा सर्व शेतकऱ्यांना ही केवायसी करण्यासाठी शासनाकडून मुदतवाड देण्यात आली आहे nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर इ केवायसी करून घ्यावी अशी सूचना संबंधित मंडळाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या मोबाईल वरती किंवा जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी ची प्रक्रिया कम्प्लीट करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस प्रक्रिया कम्प्लीट केले नसेल यांना पुढील हप्ता मिळणार नाही याची...

Breaking Ticker