Comments

Technology/hot-posts
thumbnail

pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम

पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे pm kisan list अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया.
हे पण पहा
pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम


सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

thumbnail

शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .

Pm Kisan Beneficiary Status 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .लाल किंवा आपल्या लाभार्थ्यांची स्टेटस आपला काय दाखवत आहे . हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे . आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला 11 वा हफ्ता मिळू शकतो की नाही . तर यामध्ये आपली केवयासी झाली आहे की नाही ऑनलाईन चेक कसे करायचे . त्याचबरोबर पात्र यादी ही कशी पहायची आपलं स्वतःचं लाभार्थी स्थिति कशी ऑनलाईन चेक करायची . संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिली संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता .



Pm Kisan Beneficiary Status 
● तुमच्या डिव्हाइसचा वेब ब्राउझर उघडा वेबसाइटला भेट द्या • Pmkisan.gov.in नंतर खाली स्क्रोल करा 
● Beneficiary List वर क्लिक करा 
• एक नवीन पृष्ठ Open होईल दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा 
● म्हणजे आधार क्रमांक , खाते क्रमांक निवडलेले माहिती भरा प्रविष्ट करा व ते सत्यापित करा त्यानंतर " Get Data " वर क्लिक करा 
• PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर पहा

pm kisan 11th installment date 
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो . तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होऊ शकतो . अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या . जेणेकरून येणाऱ्या पुढील 2 हजार रुपयांचा लाभ आपल्याला दिला जाणार . पीएम किसान पात्र शेतकरी यादी आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे . किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा . अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात . आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो व्हिडिओ पाह

Pm Kisan Aadhaar Bank Link Status
 महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे . ( Pm Kisan Beneficiary Status 2022 ) ती आपण एकदा नक्की पहा .

thumbnail

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत.

त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत.

त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे.

मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता वार्षिक ३६,००० मिळवू शकता.


दरवर्षी इतके हजार रुपये कमवा

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे. यामध्ये वयाच्या ६० नंतर प्रत्येक महिन्याला ३००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० रुपये पेन्शन दिले जाते. जर एखादा शेतकरी पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.

पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ६०००, त्याचा प्रीमियम देखील कापला जाईल. शेतकऱ्याला खिशातून खर्च न करता वार्षिक ३६००० आणि काही हप्ते देखील मिळतील.

किसान मानधन योजनेअंतर्गत १८-४० वर्षांपर्यंतचा कोणताही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो. मात्र, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

त्यांना किमान २० वर्षे आणि कमाल ४० वर्षे या योजनेंतर्गत ५५ ते २०० रुपये मासिक योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी सामील झालात तर मासिक योगदान दरमहा ५५ रुपये असेल. जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा ११० रुपये द्यावे लागतील.

thumbnail

पीएम किसान सन्मान निधीमध्ये E-KYC सुविधा रद्द, शेतकऱ्यांना बसणार फटका; जाणून घ्या योजनेबद्दल नवीन अपडेट

 


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी (farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक ६ हजार रुपये देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही महत्त्वाची योजना राबवली आहे.

हे पण वाचा👇👇👇

Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

या योजनेमध्ये वेळेनुसार नवनवीन बदल करण्यात आले असून याआधी या योजेनचा १० वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank Account) पाठवण्यात आला आहे. तसेच सरकार लवकरच २००० रुपयांचा ११ वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. सरकारने या सेवेत बदल केले आहेत. आता आधार OTP द्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे.

ई-केवायसी (E-KYC) करण्याच्या पद्धतीत बदल

किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी इतर पद्धती वापराव्या लागतील.

याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे

सरकारच्या या बदलाचा परिणाम अशा शेतकऱ्यांवर होणार आहे ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही कारण सरकारने ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सेवा निलंबित केली आहे.

तथापि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते आता जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. तरच ते शेतकरी ११ व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.

दहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत

काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्याचे पैसे पोहोचलेच नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसल्याचे समोर आले. अलीकडेच, सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.

सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत दोनदा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ मे पर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतरच पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात येईल.

thumbnail

Mazi kanya bhagyashree yojana 2022 | 1 मुलगी असेल तर 50 हजार 2 मुली असतील तर 25-25 हजार रुपये मिळणार |


१ मुलगी असेल तर मिळतील ५० हजार रुपये तात्काळ करा असा अर्ज आज आपण एक महत्त्वपूर्ण योजना बद्दल माहिती घेणार आहोत माझी कन्या भाग्यश्री सुधारित मित्रांनो मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे समाजातील मुलगा मुलगी हा भेद निघून जावा त्याचप्रमाणे जन्मलेल्या मुलाला व्यवस्थित रित्या शिक्षण मिळावं येथे कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये या सर्वांच्या अनुषंगाने आपण पाहिले की सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र मध्ये पण जर पाहिलं तर माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना राबवत असताना येणाऱ्या तात्रिक अडचणी काही पात्रता निकष या सर्व त्याच्यामुळे काही जण पात्र होऊ शकत नव्हते .
  

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित . माझी कन्या भाग्यश्री सुधारितसाठी काय अटी असतील कोण याचे पात्र लाभार्थी पात्र असतील त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष काय pop असतील त्याप्रमाणे योजनेचा लाभार्थी जर असेल तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा या अर्जाचा नमुना कुठे जमा करायचा याच्या बद्दल सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत . याचे कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात याबद्दल विचारणा केली जाते आणि नियोजनबद्ध ती परिपूर्ण ) अशी माहिती न मिळाल्यामुळे बरेच सारे पात्र लाभार्थी सुद्धा योजनेत सहभागी होत नाही .

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित . या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित .

thumbnail

PM किसान योजनेचा 11 हफ्ता फक्त बँक खाते ला आधार लिंक केले तरच हफ्ता मिळेल

Pm Kisan Aadhaar Link : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे . पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजेच वर्षाकाठी प्रत्येकी चार महिन्यानंतर 2 हजार रुपये दिले जातात . हा तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिला जातो . आणि यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .


Pm किसान योजना kyc 
या योजनांमध्ये मोठे घोटाळे निर्माण झाले असल्याकारणाने पात्र शेतकऱ्यांना हा एक मनस्ताप सहन करावा लागत आहे . कारण या नंतर अन्य अडचणी आणि शेतकऱ्यांना समोरे जावे लागत आहे . आणि यातच आता मोठा बदल पुन्हा एकदा सरकारने केला आहे . आता आपलं बँक अकाउंट आधार कार्ड लिंक नसेल . तर आपल्याला हप्ता मिळणार नाही . त्यातही नवीन शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे . तर आता याच विषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे जेणेकरून यात दिलेली सविस्तर माहिती आपणास समजून येणार आहे .

Pm Kisan Aadhaar Link 
महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती आपण एकदा नक्की पहा .
पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार 
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना या वर्षाचा मिळणारा हा 2 हफ्ता . आणि आता हा शेतकऱ्यांना एप्रिलच्या वतीने देण्यात येऊ शकतो , असे सांगण्यात येत आहे . या महिन्याच्या शेवटी 11 वा हफ्ता दिला जाऊ शकतो . तरी यामध्ये एका वेळी 11 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये याठिकाणी देण्यात येणार आहे . अशी माहिती समोर आलेले आहे , योजना सुरू झाल्यापासून कोणताही खंड पडलेला नाही . आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 81 हजार कोटी रुपये जमा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे .
thumbnail

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. मर्यादित पदे आहेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना(MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण 81 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 (11:59 PM) पर्यंत राहणार आहे. 

एकूण जागा : ८१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ 02
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

2) उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 06
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) (ii) 10 वर्षे अनुभव.

3) सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 17
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री) (ii) 07 वर्षे अनुभव.

4) उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 01
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.

5) सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 05
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.

6) वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब 17
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

7) सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब 33
शैक्षणिक पात्रता : केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी

वयो मर्यादा : 01 ऑगस्ट 2022 रोजी १८ ते ४५ वर्षे , [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022 (11:59 PM)

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

thumbnail

Ration Card रेशनकार्ड लाभार्थी यादी मध्ये आपले नाव घरबसल्या चेक करा आपल्या मोबाईलवर

Ration Card राशन कार्ड लाभार्थी यादी मध्ये आपले नाव घरबसल्या चेक करा मोबाईलवर देशात रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे . (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या या रेशन कार्डचा अनेक सरकारी तसंच खासगी कामांसाठी वापर केला जातो . Ration Card त्याशिवाय या कार्डद्वारे गरजूंना धान्यही उपलब्ध करून दिलं जातं . पण तुमचं नाव रेशन कार्ड लिस्टमधून कट झालं तर ? रेशन कार्डवरील यादी वेळोवेळी अपडेट केली जाते . अशात तुमचं नाव या यादीतून कट झालं , तर तुम्ही काही फायद्यांपासून वंचित राहू शकता .
शिधापत्रिकेमुळे सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं . कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं . शिधापत्रिकेचा अन्नधान्य रास्त दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच .


 त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणूनही रॅशन कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो राशन कार्ड यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे Ration Card असे चेक करा यादीमध्ये तुमच नाव रेशन कार्ड लिस्टमध्ये तुमचं नाव तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट या वेबसाईटवर जायचे आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे . (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); इथे रेशन कार्ड पर्यायावर क्लिक करा . त्यानंतर Ration Card Details On State Portals पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं राज्य , जिल्हा निवडा . आता तुमचा ब्लॉक आणि इतर पुढील माहिती भरा . रेशन कार्डचा प्रकार निवडा . इथे समोर एक यादी दिसेल , त्यात कार्डधारकांची नावं असतात . या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव तपासू शकता . या यादीमध्ये ज्याचं नाव नसतं , त्याचं नाव कट केलं जातं .
हे पण पहा

देशात रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे . सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या या रेशन कार्डचा अनेक सरकारी तसंच खासगी कामांसाठी वापर केला जातो . Ration Card त्याशिवाय या कार्डद्वारे गरजूंना धान्यही उपलब्ध करून दिलं जातं . पण तुमचं नाव रेशन कार्ड लिस्टमधून कट झालं तर ? रेशन कार्डवरील यादी वेळोवेळी अपडेट केली जाते . अशात तुमचं नाव या यादीतून कट झालं , तर तुम्ही काही फायद्यापासून वंचित राहू शकता . शिधापत्रिकेमुळे सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं . कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं . शिधापत्रिकेचा अन्नधान्य रास्त दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच . त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणूनही रॅशन कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो राशन कार्ड यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे Ration Card

thumbnail

⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡

*⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡*
*💥 (P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने- अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 2000/- रु पेन्शन मिळते व ज्यांना सुरवातीचे पहिला, दुसरा आणि तिसरा हफ्ता आला आहे आणि त्यांच्यानंतरचे हफ्ते येणे बंद झाले आहेत.अशा दोन्ही शेतकऱ्यांनी  आधार प्रमाणीकरण ( PM KISAN AADHAR AND  BIO-METRIC E-KYC) करणे अनिवार्य आहे.अन्यथा पुढील येणाऱ्या  हाफत्यांची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण (E- KYC ) करून घ्यावे.*

✴️आवश्यक कागदपत्रे:- 
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो व मोबाईल घेऊन येणे
३) स्वत: व्यक्ती (नोंदणीकृत शेतकरी
thumbnail

crop insurance : या शेतकऱ्यांना मिळणार 50000 हजार रुपये अनुदान अजित पवार यांची मोठी घोषणा लगेच पहा

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना केवळ झुकतं मापच दिले नाहीतर त्याच्या अंमलबजावणीचा मार्गही सांगितला जात आहे. crop insurance या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार आहेत असे अजित पवार यांनी सांगितले आहे


पण ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार याची यादी crop insurance तुम्हाला खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये रक्कम मिळणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे  यादी पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार रुपये

या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये कोण आहेत लाभार्थी यांची यादी

शेतकऱ्यांच्या ही महत्वााची बाब असली तरी नेमका कोणत्या काळात घेतलेल्या crop insurance शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली जाणार? प्रत्यक्ष मदत रक्कम केव्हा जमा होणार असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते. पण बुधवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रक्रियेची उकल केली आहे.राज्यात असे लाखो शेतकरी आहेत ज्यांना या रकमेचा फायदा होणार आहे


thumbnail

Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा Land Record पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती

 जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे
👉1880 पासूनचे जुने सातबारे, फेरफार, खाते उतारा 👈

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land Record) कारल्या सातबारा (seventeen profile) उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.seventeen profile
या जमिनीचा (Land Record) अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा (seventeen profile) उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो. जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी तुम्हाला या लिंक वर भेट द्यावी लागेल

thumbnail

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हफ्ता मिळतो अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे.

*पी.एम. किसान E-KYC*

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हफ्ता मिळतो अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे.

आपण लाभ घेत असलेला हप्ता पुढे कायम चालू ठेवण्यासाठी आपणास पी एम किसान E-KYC करणे अनिवार्य आहे.

तरी लवकरात लवकर आपण E-KYC करून घ्यावी अन्यथा आपला हप्ता बंद होईल.

*पी एम किसान केवायसी करण्यासाठी जवळील CSC सेंटर ला भेट द्या.

*वेबसाइट चालू आहे लवकरात लवकर केवायसी करून घ्या.*

अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या नाथ ई-महासेवा केंद्रावर भेट देऊन EKY करून ग्यावी
thumbnail

शेतकऱ्यांचे 10 लाखांहून अधिक उत्पन्न आहे, त्या शेतकऱ्यांची आयकर विभाग माहिती घेणार आहे. श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्याची चौकशी केली जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांचे 10 लाखांहून अधिक उत्पन्न आहे, त्या शेतकऱ्यांची आयकर विभाग माहिती घेणार आहे. श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्याची चौकशी केली जाणार आहे.

आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर कायद्याअंतर्गत कृषी उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मात्र, जिथे 10 लाखांहून अधिक उत्पन्न आहे, त्या शेतकऱ्यांची आयकर विभाग माहिती घेणार आहे. त्यामुळं आता श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्याची चौकशी केली जाणार आहे. संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीनं  याबाबतचा निर्णय घेतला आहे.
  
1961 च्या आयकर कायद्यानुसार शेतीचे उत्पन्न हे करमुक्त आहे. तेव्हाची गरज असल्यामुळे ते करमुक्त करण्यात आले आहे. आपल्यालाही बऱ्याच वेळा दिसते की,  राजकारणी, व्यवसायीक, मोठे बिल्डर असतील अशांनी उत्पन्नातून करमुक्ती मिळावी म्हणून शेतीचे उत्पन्न दाखवल्याचा वित्त विभागाला संशय आहे. म्हणून काल वित्त विभागाच्या लेखा समितीनं असे ठरवले आहे की, ज्यांनी 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न दाखवले आहे, त्यांच्या आयकराच्या तपशीलाची चौकशी केली जाईल. त्यातून खरच हे शेती उत्पन्न आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

सुमारे 22.5 टक्के प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी योग्य मूल्यांकन आणि कागदपत्रांची पडताळणी न करता करमुक्त दावे मंजूर केले आहेत. ज्यामुळं कर चुकवण्यास वाव मिळतो, असे समितीनं म्हटले आहे. पॅनेलने मंगळवारी कृषी उत्पन्नाशी संबंधित मूल्यांकन हा 49 वा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये ही माहिती दिली आहे. दरम्यान, हे ऑडिटर आणि कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या अहवालावर आधारित आहे. अशाच एका प्रकरणात छत्तीसगडमधील शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाच्या 1.09 कोटींच्या उत्पन्नावर करमाफीचा समावेश आहे.


त्यामुळं आता कर चुकवणे, कृषी उत्पन्न अधिक दाखवणे अधिक कठीण होणार आहे. सरकारने संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीला सांगितले आहे.  ब्लँकेट सूट देण्याच्या अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.
आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 (1) अंतर्गत, कृषी उत्पन्नाला करातून सूट देण्यात आली आहे.  शेतजमिनीचे भाडे, महसूल किंवा हस्तांतरण यातून मिळणारी कोणतीही रक्कम आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न कायद्यानुसार कृषी उत्पन्न मानले जाते

thumbnail

आता शेतकऱ्यांना साठी आनंदाची बातमी सरकार नवीन ट्रॅक्टर 90% ट्रॉली अनुदान देत आहे तर लागेच पहा नियम अटी


 सरकार काही नविन योजना शोधत आहे त्यामधील एक नविन योजना म्हणजेच ट्रॅक्टर ट्रॉली 90 टक्के अनुदान. 90 टक्के अनुदान असेल तर ट्रॅक्टर चा उपयोग हा फळबाग लागवडीत फड नेण्यासाठी किंवा आपल्याकडे एखादी पहिली जुनी विहीर असेल तरीसुद्धा किंवा आपण जर एखादी नवीन विहीर बांधत असलो तरी सुद्धा आपल्याला 90 टक्के अनुदान भेटू शकते पण आपण या साठी अर्ज भरावा लागतो हा अर्ज कोठे व कधी व कसा भरायचा ही माहिती तुम्हाला इथे माहिती भेटेल.

Tractor Subsidy तर शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी योजना निघालेली आहे अनेक 2022- 2023 करिता महाडीबीटी पोर्टल स्कीम च्या माध्यमातून अर्ज कसा करायचा किंवा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहेत.तसं पाहिलं तर ही 90 टक्के अनुदानाची योजना महाडीबीटी शेततळे बांधण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी सुद्धा येत आहे.

 

अर्ज कुठे व कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Tractor Subsidy आपण आपल्या मित्रांमध्ये किंवा नातेवाइकांमध्ये ही चर्चा करत असतो की हा फॉर्म कुठे भरायचा किंवा कसा भरायचा याची सर्व माहिती आपण येथेच घेणार आहोत.आता पण ट्रॅक्टर ट्रॉली साठी अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती आपण घेणार आहोत तर ही माहिती घेणे अगोदरच आपल्या माहिती पाहिजे की आपण अगोदर अर्ज भरलेला आहे की नाही जर आपण अगोदर अर्ज भरलेला असेल तर त्याच्यामध्ये कोणते बदल करायचे आहेत किंवा आपण जर नवीन अर्ज भरत असेल तर त्या मध्ये कोण कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे याची सुद्धा माहिती आपण येथे घेणार आहोत.

 

शेतकऱ्यांसाठी सरकार काही नविन योजना शोधत आहे त्यामधील एक नविन योजना म्हणजेच ट्रॅक्टर ट्रॉली 90 टक्के अनुदान. 90 टक्के अनुदान असेल तर ट्रॅक्टर चा उपयोग हा फळबाग लागवडीत फड नेण्यासाठी किंवा आपल्याकडे एखादी पहिली जुनी विहीर असेल तरीसुद्धा किंवा आपण जर एखादी नवीन विहीर बांधत असलो तरी सुद्धा आपल्याला 90 टक्के अनुदान भेटू शकते पण आपण या साठी अर्ज भरावा लागतो हा अर्ज कोठे व कधी व कसा भरायचा ही माहिती तुम्हाला इथे माहिती भेटेल.

अर्ज कुठे व कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

thumbnail

*⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡*

*⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡*

*💥 (P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने- अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 2000/- रु पेन्शन मिळते व ज्यांना सुरवातीचे पहिला, दुसरा आणि तिसरा हफ्ता आला आहे आणि त्यांच्यानंतरचे हफ्ते येणे बंद झाले आहेत.अशा दोन्ही शेतकऱ्यांनी  आधार प्रमाणीकरण ( PM KISAN AADHAR AND  BIO-METRIC E-KYC) करणे अनिवार्य आहे.अन्यथा पुढील येणाऱ्या  हाफत्यांची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण (E- KYC ) करून घ्यावे.*

✴️आवश्यक कागदपत्रे:- 
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो व मोबाईल घेऊन येणे
३) स्वत: व्यक्ती (नोंदणीकृत शेतकरी)

thumbnail

विधवा महिलांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्या, पण त्या आधी जाणून घ्या महत्वाची माहिती व अटी


Sarkari Yojana Information : केंद्र सरकारने (Central Government) विधवा महिलांसाठी अनेक सरकारी योजना (Government Yojna) राबवल्या आहेत, मात्र या योजनांविषयी पूर्ण माहिती व पात्रता महिलांच्या लक्षात येत नसल्याने अनेक महिला या योजनांपासून वंचित राहतात.

सरकारने महिलांसाठी सर्वात महत्वाकांक्षी (Important) योजना राबवण्यात आली ती म्हणजे विधवा पेन्शन योजना, पण तरीही अनेक महिलांच्या मनात शंका असून या योजनेविषयी तर्क वितर्क काढले जातात. त्यामुळे कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो हे जाणून घ्या

या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना मिळणार आहे.

विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ फक्त त्या महिलांनाच मिळू शकतो, ज्या आधीच सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नाहीत.
जर एखादी महिला आधीच कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना ही रक्कम दिली जाणार नाही.

याशिवाय अर्ज करणाऱ्या महिलेचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.

तुम्हाला या योजनेचा लाभ स्वत:साठी किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासाठी घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की विधवा पेन्शन योजनेंतर्गत दिले जाणारे पेन्शन प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत दिले जाणारे पैसे प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात.

राज्यानुसार रक्कम बदलते

हरियाणा: या योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा २ हजार २५० रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. होय, लक्षात ठेवा की या सुविधेचा लाभ फक्त त्या महिला घेऊ शकतात, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

उत्तर प्रदेश: या योजनेअंतर्गत राज्यातील विधवांना दरमहा ३०० रुपये मिळतात. ही रक्कम थेट खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

दिल्ली: या योजनेंतर्गत प्रति तिमाही २ हजार ५०० रुपये दिले जातात.

महाराष्ट्र: या पेन्शन योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ९०० रुपये दिले जातात.

गुजरात: या विधवा पेन्शन अंतर्गत महिलांना दरमहा १२५० रुपये मिळतात.

उत्तराखंड: उत्तराखंड विधवा पेन्शन अंतर्गत महिलांना दरमहा १२०० रुपये दिले जातात.

राजस्थानः येथे विधवा महिलांना दरमहा ७५० रुपये पेन्शन दिले जाते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

– अर्जदाराचे आधार कार्ड
– पतीचा मृत्यू प्रमाणपत्र
– उत्पन्न प्रमाणपत्र
– वय प्रमाणपत्र
– बँक खाते पासबुक
– सक्रिय मोबाइल नंबर
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– निवास प्रमाणपत्र

thumbnail

पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ! - PF वरील टॅक्सच्या नियमामध्ये मोठा बदल

पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ! - PF वरील टॅक्सच्या नियमामध्ये मोठा बदल

 

🧐 प्रत्येक पीएफ खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - नव्या आर्थिक वर्षापासून पीएफच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहे  

📝 या बदलामुळे PF कर्मचाऱ्यांना टॅक्स लागल्यास त्यात सूट मिळणार आहे 

🤷‍♂️काय सांगितले EPFO ने?

▪️ पीएफच्या या नव्या नियमानुसार , सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयकरावर 1962मध्ये नंबर 9D आणला आहे

▪️ त्यानुसार कर्मचाऱ्यांचे दोन पीएफचे खाते बनवले जाईल. त्या खात्यांपैकी एका खात्यात अडीच लाखांवरील रक्कम जमा केली जाईल , जी पूर्णपणे टॅक्स फ्री असणार

▪️  तसेच खाते क्रमांक दोन देखील पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे , मात्र या खात्यांमध्ये मालकाकडून मिळणारी रक्कम पीएफ नसल्यास याची मर्यादा पाच लाख रुपये असणार आहे 

▪️ त्यामुळे खाते क्रमांक एकमध्ये आपल्याला पाच लाखांपर्यंत टॅक्स फ्री रक्कम जमा करता येईल - असे EPFO ने म्हटले आहे
thumbnail

मुलीच्या नावे २५० रुपयांत सुरू करा खातं; होणार १५ लाखांचा फायदा


                            सुकन्या समृद्धी योजनेसारख्या
(Sukanya Samriddhi Yojana) छोट्या बचत योजनांसाठी सरकारने पुन्हा एकदा व्याजदर (Interest Rates) स्थिर ठेवले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार पूर्वीप्रमाणेच वार्षिक ७.६ टक्के दर व्याज देणार आहे.
सरकारच्या निर्णयानंतर येत्या एप्रिल-जून तिमाहीसाठी हेच व्याजदर कायम राहतील. म्हणजेच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला पुढील तिमाहीपर्यंत अधिक व्याज मिळत राहील. अशा परिस्थितीत, नवीन आर्थिक वर्षात, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकता.
कन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींसाठी सुरू करण्यात आलेली एक छोटी बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना खात्याअंतर्गत १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक हे खातं उघडू शकतात.
या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करू शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्चासाठी थोडी मदत मिळते. यामध्ये एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येते. जर तुम्हाला दोन मुली असतील तर दोघांच्या नावे स्वतंत्र खाते उघडावे लागेल.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत उघडता येते. या योजनेंतर्गत, १० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींचं खातं किमान २५० रुपये जमा करून उघडता येऊ शकते.
चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतील. खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेत फॉर्मसह जमा करावे लागेल. याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र म्हणजेच पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी डॉक्युमेंट द्यावं लागेल.
सुकन्या समृद्धी खाते खाते उघडण्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यावर लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेच्या १ महिना आधी किंवा तीन महिन्यांनंतर) हे खातं मॅच्युअर होतं. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ७.६ टक्के व्याज दिलं जात आहे.
तुम्ही या योजनेत दरमहा ३००० हजार रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास, तुम्हाला १४ वर्षांनंतर वार्षिक ७.६ टक्के कंपाऊंडिंगच्या हिशोबानं १,११,५७४ रुपये मिळतील. २१ वर्षे म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे १५,२२,२२१ रुपये असेल.
thumbnail

पीएम किसान योजनेत दोन बदल, जाणून घ्या


 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

यातला पहिला बदल म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

तर दुसरा बदल म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार कार्डाशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

अन्यथा इथून पुढचे म्हणजे एप्रिल महिन्यापासून पुढचे हप्ते संबंधित शेतकऱ्याला मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकतो

ई-केवायसी कसं करायचं?

eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.

याआधी आधार कार्ड ज्या मोबाईल फोनला लिंक केलेला आहे, त्यावर ओटीपी पाठवून शेतकरी स्वत: ई-केवायसी करू शकत होते.

पण, आता केंद्र सरकारनं ही सुविधा स्थगित केली आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर याविषयी माहिती देताना ठळक अक्षरात लिहिलंय, "पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं आहे. आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून लाभार्थ्यांच्या पडताळणीची पद्धत स्थगित करण्यात आली आहे.

"त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घ्यावे. ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2022 ही असेल."

आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या

पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

पण एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीतील 2 हजारांचा हप्ता आणि यापुढील प्रत्येक हप्ता हा लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

त्यामुळे जर तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्याची रक्कम मिळवण्यास अडचण येऊ शकते.

महाराष्ट्राचे कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आहे.

यापैकी 88 लाख 74 हजार 872 लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. तर 17 लाख 78 हजार 283 लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाहीये.

त्यामुळे मग या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून पाहावं. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास ते त्वरित करून घ्यावं, असं आवाहन विनयकुमार आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.

पीएम किसान योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तर अकरावा हप्ता 18 ते 24 एप्रिल दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

About

Business/feat-big
Adbox

Welcome To SoraBook

You can use this area to describe the Books and your blog. . This responsive template is ideal for posting many types of digital products such as e-books, audio CDs, DVDs, paintings, photographs or any form of digital art or products.


Ok
Nath E- Maha Seva Kendra.

Contact form

pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम

पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे pm kisan list अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया.
हे पण पहा
pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये नसेल आले तर आता करा हे काम


सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan list प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .

Pm Kisan Beneficiary Status 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल . परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे .लाल किंवा आपल्या लाभार्थ्यांची स्टेटस आपला काय दाखवत आहे . हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे . आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला 11 वा हफ्ता मिळू शकतो की नाही . तर यामध्ये आपली केवयासी झाली आहे की नाही ऑनलाईन चेक कसे करायचे . त्याचबरोबर पात्र यादी ही कशी पहायची आपलं स्वतःचं लाभार्थी स्थिति कशी ऑनलाईन चेक करायची . संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिली संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता .



Pm Kisan Beneficiary Status 
● तुमच्या डिव्हाइसचा वेब ब्राउझर उघडा वेबसाइटला भेट द्या • Pmkisan.gov.in नंतर खाली स्क्रोल करा 
● Beneficiary List वर क्लिक करा 
• एक नवीन पृष्ठ Open होईल दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा 
● म्हणजे आधार क्रमांक , खाते क्रमांक निवडलेले माहिती भरा प्रविष्ट करा व ते सत्यापित करा त्यानंतर " Get Data " वर क्लिक करा 
• PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर पहा

pm kisan 11th installment date 
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो . तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होऊ शकतो . अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या . जेणेकरून येणाऱ्या पुढील 2 हजार रुपयांचा लाभ आपल्याला दिला जाणार . पीएम किसान पात्र शेतकरी यादी आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे . किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा . अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात . आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो व्हिडिओ पाह

Pm Kisan Aadhaar Bank Link Status
 महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे . ( Pm Kisan Beneficiary Status 2022 ) ती आपण एकदा नक्की पहा .

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत.

त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत.

त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे.

मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता वार्षिक ३६,००० मिळवू शकता.


दरवर्षी इतके हजार रुपये कमवा

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे. यामध्ये वयाच्या ६० नंतर प्रत्येक महिन्याला ३००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० रुपये पेन्शन दिले जाते. जर एखादा शेतकरी पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.

पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ६०००, त्याचा प्रीमियम देखील कापला जाईल. शेतकऱ्याला खिशातून खर्च न करता वार्षिक ३६००० आणि काही हप्ते देखील मिळतील.

किसान मानधन योजनेअंतर्गत १८-४० वर्षांपर्यंतचा कोणताही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो. मात्र, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

त्यांना किमान २० वर्षे आणि कमाल ४० वर्षे या योजनेंतर्गत ५५ ते २०० रुपये मासिक योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी सामील झालात तर मासिक योगदान दरमहा ५५ रुपये असेल. जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा ११० रुपये द्यावे लागतील.

पीएम किसान सन्मान निधीमध्ये E-KYC सुविधा रद्द, शेतकऱ्यांना बसणार फटका; जाणून घ्या योजनेबद्दल नवीन अपडेट

 


Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी (farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक ६ हजार रुपये देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही महत्त्वाची योजना राबवली आहे.

हे पण वाचा👇👇👇

Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

या योजनेमध्ये वेळेनुसार नवनवीन बदल करण्यात आले असून याआधी या योजेनचा १० वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank Account) पाठवण्यात आला आहे. तसेच सरकार लवकरच २००० रुपयांचा ११ वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. सरकारने या सेवेत बदल केले आहेत. आता आधार OTP द्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे.

ई-केवायसी (E-KYC) करण्याच्या पद्धतीत बदल

किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी इतर पद्धती वापराव्या लागतील.

याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे

सरकारच्या या बदलाचा परिणाम अशा शेतकऱ्यांवर होणार आहे ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही कारण सरकारने ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सेवा निलंबित केली आहे.

तथापि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते आता जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. तरच ते शेतकरी ११ व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.

दहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत

काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्याचे पैसे पोहोचलेच नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसल्याचे समोर आले. अलीकडेच, सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.

सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत दोनदा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ मे पर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतरच पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात येईल.

Mazi kanya bhagyashree yojana 2022 | 1 मुलगी असेल तर 50 हजार 2 मुली असतील तर 25-25 हजार रुपये मिळणार |


१ मुलगी असेल तर मिळतील ५० हजार रुपये तात्काळ करा असा अर्ज आज आपण एक महत्त्वपूर्ण योजना बद्दल माहिती घेणार आहोत माझी कन्या भाग्यश्री सुधारित मित्रांनो मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे समाजातील मुलगा मुलगी हा भेद निघून जावा त्याचप्रमाणे जन्मलेल्या मुलाला व्यवस्थित रित्या शिक्षण मिळावं येथे कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये या सर्वांच्या अनुषंगाने आपण पाहिले की सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र मध्ये पण जर पाहिलं तर माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना राबवत असताना येणाऱ्या तात्रिक अडचणी काही पात्रता निकष या सर्व त्याच्यामुळे काही जण पात्र होऊ शकत नव्हते .
  

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित . माझी कन्या भाग्यश्री सुधारितसाठी काय अटी असतील कोण याचे पात्र लाभार्थी पात्र असतील त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष काय pop असतील त्याप्रमाणे योजनेचा लाभार्थी जर असेल तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा या अर्जाचा नमुना कुठे जमा करायचा याच्या बद्दल सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत . याचे कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात याबद्दल विचारणा केली जाते आणि नियोजनबद्ध ती परिपूर्ण ) अशी माहिती न मिळाल्यामुळे बरेच सारे पात्र लाभार्थी सुद्धा योजनेत सहभागी होत नाही .

या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित . या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण आधी सूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती मिळाल्यामुळे बरे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वचित राहतात अशा प्रकारची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री सुधारित .

PM किसान योजनेचा 11 हफ्ता फक्त बँक खाते ला आधार लिंक केले तरच हफ्ता मिळेल

Pm Kisan Aadhaar Link : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे . पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजेच वर्षाकाठी प्रत्येकी चार महिन्यानंतर 2 हजार रुपये दिले जातात . हा तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिला जातो . आणि यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .


Pm किसान योजना kyc 
या योजनांमध्ये मोठे घोटाळे निर्माण झाले असल्याकारणाने पात्र शेतकऱ्यांना हा एक मनस्ताप सहन करावा लागत आहे . कारण या नंतर अन्य अडचणी आणि शेतकऱ्यांना समोरे जावे लागत आहे . आणि यातच आता मोठा बदल पुन्हा एकदा सरकारने केला आहे . आता आपलं बँक अकाउंट आधार कार्ड लिंक नसेल . तर आपल्याला हप्ता मिळणार नाही . त्यातही नवीन शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे . तर आता याच विषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत . तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे जेणेकरून यात दिलेली सविस्तर माहिती आपणास समजून येणार आहे .

Pm Kisan Aadhaar Link 
महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का . किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे . आपलं आपण केवायसी केली असेल तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे . त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे . आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे . तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती आपण एकदा नक्की पहा .
पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार 
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना या वर्षाचा मिळणारा हा 2 हफ्ता . आणि आता हा शेतकऱ्यांना एप्रिलच्या वतीने देण्यात येऊ शकतो , असे सांगण्यात येत आहे . या महिन्याच्या शेवटी 11 वा हफ्ता दिला जाऊ शकतो . तरी यामध्ये एका वेळी 11 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये याठिकाणी देण्यात येणार आहे . अशी माहिती समोर आलेले आहे , योजना सुरू झाल्यापासून कोणताही खंड पडलेला नाही . आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 81 हजार कोटी रुपये जमा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे .

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. मर्यादित पदे आहेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना(MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण 81 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 (11:59 PM) पर्यंत राहणार आहे. 

एकूण जागा : ८१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ 02
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

2) उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 06
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) (ii) 10 वर्षे अनुभव.

3) सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 17
शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री) (ii) 07 वर्षे अनुभव.

4) उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 01
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.

5) सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 05
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.

6) वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब 17
शैक्षणिक पात्रता : (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

7) सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब 33
शैक्षणिक पात्रता : केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी

वयो मर्यादा : 01 ऑगस्ट 2022 रोजी १८ ते ४५ वर्षे , [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022 (11:59 PM)

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Ration Card रेशनकार्ड लाभार्थी यादी मध्ये आपले नाव घरबसल्या चेक करा आपल्या मोबाईलवर

Ration Card राशन कार्ड लाभार्थी यादी मध्ये आपले नाव घरबसल्या चेक करा मोबाईलवर देशात रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे . (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या या रेशन कार्डचा अनेक सरकारी तसंच खासगी कामांसाठी वापर केला जातो . Ration Card त्याशिवाय या कार्डद्वारे गरजूंना धान्यही उपलब्ध करून दिलं जातं . पण तुमचं नाव रेशन कार्ड लिस्टमधून कट झालं तर ? रेशन कार्डवरील यादी वेळोवेळी अपडेट केली जाते . अशात तुमचं नाव या यादीतून कट झालं , तर तुम्ही काही फायद्यांपासून वंचित राहू शकता .
शिधापत्रिकेमुळे सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं . कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं . शिधापत्रिकेचा अन्नधान्य रास्त दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच .


 त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणूनही रॅशन कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो राशन कार्ड यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे Ration Card असे चेक करा यादीमध्ये तुमच नाव रेशन कार्ड लिस्टमध्ये तुमचं नाव तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट या वेबसाईटवर जायचे आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे . (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); इथे रेशन कार्ड पर्यायावर क्लिक करा . त्यानंतर Ration Card Details On State Portals पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं राज्य , जिल्हा निवडा . आता तुमचा ब्लॉक आणि इतर पुढील माहिती भरा . रेशन कार्डचा प्रकार निवडा . इथे समोर एक यादी दिसेल , त्यात कार्डधारकांची नावं असतात . या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव तपासू शकता . या यादीमध्ये ज्याचं नाव नसतं , त्याचं नाव कट केलं जातं .
हे पण पहा

देशात रेशन कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे . सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या या रेशन कार्डचा अनेक सरकारी तसंच खासगी कामांसाठी वापर केला जातो . Ration Card त्याशिवाय या कार्डद्वारे गरजूंना धान्यही उपलब्ध करून दिलं जातं . पण तुमचं नाव रेशन कार्ड लिस्टमधून कट झालं तर ? रेशन कार्डवरील यादी वेळोवेळी अपडेट केली जाते . अशात तुमचं नाव या यादीतून कट झालं , तर तुम्ही काही फायद्यापासून वंचित राहू शकता . शिधापत्रिकेमुळे सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं . कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी मोफत ठराविक अन्नधान्य देण्यात आलं . शिधापत्रिकेचा अन्नधान्य रास्त दरात मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतोच . त्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट म्हणूनही रॅशन कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो राशन कार्ड यादी मध्ये नाव चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे Ration Card

⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡

*⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡*
*💥 (P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने- अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 2000/- रु पेन्शन मिळते व ज्यांना सुरवातीचे पहिला, दुसरा आणि तिसरा हफ्ता आला आहे आणि त्यांच्यानंतरचे हफ्ते येणे बंद झाले आहेत.अशा दोन्ही शेतकऱ्यांनी  आधार प्रमाणीकरण ( PM KISAN AADHAR AND  BIO-METRIC E-KYC) करणे अनिवार्य आहे.अन्यथा पुढील येणाऱ्या  हाफत्यांची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण (E- KYC ) करून घ्यावे.*

✴️आवश्यक कागदपत्रे:- 
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो व मोबाईल घेऊन येणे
३) स्वत: व्यक्ती (नोंदणीकृत शेतकरी

crop insurance : या शेतकऱ्यांना मिळणार 50000 हजार रुपये अनुदान अजित पवार यांची मोठी घोषणा लगेच पहा

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना केवळ झुकतं मापच दिले नाहीतर त्याच्या अंमलबजावणीचा मार्गही सांगितला जात आहे. crop insurance या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार आहेत असे अजित पवार यांनी सांगितले आहे


पण ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार याची यादी crop insurance तुम्हाला खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये रक्कम मिळणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे  यादी पाहण्यासाठी खाली लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार रुपये

या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये कोण आहेत लाभार्थी यांची यादी

शेतकऱ्यांच्या ही महत्वााची बाब असली तरी नेमका कोणत्या काळात घेतलेल्या crop insurance शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली जाणार? प्रत्यक्ष मदत रक्कम केव्हा जमा होणार असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते. पण बुधवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रक्रियेची उकल केली आहे.राज्यात असे लाखो शेतकरी आहेत ज्यांना या रकमेचा फायदा होणार आहे


Land Record 1880 जुने सातबारे फेरफार पहा मोबाईलवर

जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा Land Record पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती

 जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे
👉1880 पासूनचे जुने सातबारे, फेरफार, खाते उतारा 👈

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land Record) कारल्या सातबारा (seventeen profile) उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.seventeen profile
या जमिनीचा (Land Record) अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा (seventeen profile) उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो. जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी तुम्हाला या लिंक वर भेट द्यावी लागेल

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हफ्ता मिळतो अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे.

*पी.एम. किसान E-KYC*

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा हफ्ता मिळतो अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे.

आपण लाभ घेत असलेला हप्ता पुढे कायम चालू ठेवण्यासाठी आपणास पी एम किसान E-KYC करणे अनिवार्य आहे.

तरी लवकरात लवकर आपण E-KYC करून घ्यावी अन्यथा आपला हप्ता बंद होईल.

*पी एम किसान केवायसी करण्यासाठी जवळील CSC सेंटर ला भेट द्या.

*वेबसाइट चालू आहे लवकरात लवकर केवायसी करून घ्या.*

अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या नाथ ई-महासेवा केंद्रावर भेट देऊन EKY करून ग्यावी

शेतकऱ्यांचे 10 लाखांहून अधिक उत्पन्न आहे, त्या शेतकऱ्यांची आयकर विभाग माहिती घेणार आहे. श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्याची चौकशी केली जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांचे 10 लाखांहून अधिक उत्पन्न आहे, त्या शेतकऱ्यांची आयकर विभाग माहिती घेणार आहे. श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्याची चौकशी केली जाणार आहे.

आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर कायद्याअंतर्गत कृषी उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. मात्र, जिथे 10 लाखांहून अधिक उत्पन्न आहे, त्या शेतकऱ्यांची आयकर विभाग माहिती घेणार आहे. त्यामुळं आता श्रीमंत शेतकऱ्यांच्या करमुक्त दाव्याची चौकशी केली जाणार आहे. संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीनं  याबाबतचा निर्णय घेतला आहे.
  
1961 च्या आयकर कायद्यानुसार शेतीचे उत्पन्न हे करमुक्त आहे. तेव्हाची गरज असल्यामुळे ते करमुक्त करण्यात आले आहे. आपल्यालाही बऱ्याच वेळा दिसते की,  राजकारणी, व्यवसायीक, मोठे बिल्डर असतील अशांनी उत्पन्नातून करमुक्ती मिळावी म्हणून शेतीचे उत्पन्न दाखवल्याचा वित्त विभागाला संशय आहे. म्हणून काल वित्त विभागाच्या लेखा समितीनं असे ठरवले आहे की, ज्यांनी 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न दाखवले आहे, त्यांच्या आयकराच्या तपशीलाची चौकशी केली जाईल. त्यातून खरच हे शेती उत्पन्न आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

सुमारे 22.5 टक्के प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी योग्य मूल्यांकन आणि कागदपत्रांची पडताळणी न करता करमुक्त दावे मंजूर केले आहेत. ज्यामुळं कर चुकवण्यास वाव मिळतो, असे समितीनं म्हटले आहे. पॅनेलने मंगळवारी कृषी उत्पन्नाशी संबंधित मूल्यांकन हा 49 वा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये ही माहिती दिली आहे. दरम्यान, हे ऑडिटर आणि कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या अहवालावर आधारित आहे. अशाच एका प्रकरणात छत्तीसगडमधील शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाच्या 1.09 कोटींच्या उत्पन्नावर करमाफीचा समावेश आहे.


त्यामुळं आता कर चुकवणे, कृषी उत्पन्न अधिक दाखवणे अधिक कठीण होणार आहे. सरकारने संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीला सांगितले आहे.  ब्लँकेट सूट देण्याच्या अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले आहे.
आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 (1) अंतर्गत, कृषी उत्पन्नाला करातून सूट देण्यात आली आहे.  शेतजमिनीचे भाडे, महसूल किंवा हस्तांतरण यातून मिळणारी कोणतीही रक्कम आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न कायद्यानुसार कृषी उत्पन्न मानले जाते

आता शेतकऱ्यांना साठी आनंदाची बातमी सरकार नवीन ट्रॅक्टर 90% ट्रॉली अनुदान देत आहे तर लागेच पहा नियम अटी


 सरकार काही नविन योजना शोधत आहे त्यामधील एक नविन योजना म्हणजेच ट्रॅक्टर ट्रॉली 90 टक्के अनुदान. 90 टक्के अनुदान असेल तर ट्रॅक्टर चा उपयोग हा फळबाग लागवडीत फड नेण्यासाठी किंवा आपल्याकडे एखादी पहिली जुनी विहीर असेल तरीसुद्धा किंवा आपण जर एखादी नवीन विहीर बांधत असलो तरी सुद्धा आपल्याला 90 टक्के अनुदान भेटू शकते पण आपण या साठी अर्ज भरावा लागतो हा अर्ज कोठे व कधी व कसा भरायचा ही माहिती तुम्हाला इथे माहिती भेटेल.

Tractor Subsidy तर शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी योजना निघालेली आहे अनेक 2022- 2023 करिता महाडीबीटी पोर्टल स्कीम च्या माध्यमातून अर्ज कसा करायचा किंवा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहेत.तसं पाहिलं तर ही 90 टक्के अनुदानाची योजना महाडीबीटी शेततळे बांधण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी सुद्धा येत आहे.

 

अर्ज कुठे व कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Tractor Subsidy आपण आपल्या मित्रांमध्ये किंवा नातेवाइकांमध्ये ही चर्चा करत असतो की हा फॉर्म कुठे भरायचा किंवा कसा भरायचा याची सर्व माहिती आपण येथेच घेणार आहोत.आता पण ट्रॅक्टर ट्रॉली साठी अर्ज कशा प्रकारे करायचा याची माहिती आपण घेणार आहोत तर ही माहिती घेणे अगोदरच आपल्या माहिती पाहिजे की आपण अगोदर अर्ज भरलेला आहे की नाही जर आपण अगोदर अर्ज भरलेला असेल तर त्याच्यामध्ये कोणते बदल करायचे आहेत किंवा आपण जर नवीन अर्ज भरत असेल तर त्या मध्ये कोण कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे याची सुद्धा माहिती आपण येथे घेणार आहोत.

 

शेतकऱ्यांसाठी सरकार काही नविन योजना शोधत आहे त्यामधील एक नविन योजना म्हणजेच ट्रॅक्टर ट्रॉली 90 टक्के अनुदान. 90 टक्के अनुदान असेल तर ट्रॅक्टर चा उपयोग हा फळबाग लागवडीत फड नेण्यासाठी किंवा आपल्याकडे एखादी पहिली जुनी विहीर असेल तरीसुद्धा किंवा आपण जर एखादी नवीन विहीर बांधत असलो तरी सुद्धा आपल्याला 90 टक्के अनुदान भेटू शकते पण आपण या साठी अर्ज भरावा लागतो हा अर्ज कोठे व कधी व कसा भरायचा ही माहिती तुम्हाला इथे माहिती भेटेल.

अर्ज कुठे व कसा करायचा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

*⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡*

*⚡(P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अपडेट⚡*

*💥 (P M ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने- अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 2000/- रु पेन्शन मिळते व ज्यांना सुरवातीचे पहिला, दुसरा आणि तिसरा हफ्ता आला आहे आणि त्यांच्यानंतरचे हफ्ते येणे बंद झाले आहेत.अशा दोन्ही शेतकऱ्यांनी  आधार प्रमाणीकरण ( PM KISAN AADHAR AND  BIO-METRIC E-KYC) करणे अनिवार्य आहे.अन्यथा पुढील येणाऱ्या  हाफत्यांची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण (E- KYC ) करून घ्यावे.*

✴️आवश्यक कागदपत्रे:- 
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो व मोबाईल घेऊन येणे
३) स्वत: व्यक्ती (नोंदणीकृत शेतकरी)

विधवा महिलांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्या, पण त्या आधी जाणून घ्या महत्वाची माहिती व अटी


Sarkari Yojana Information : केंद्र सरकारने (Central Government) विधवा महिलांसाठी अनेक सरकारी योजना (Government Yojna) राबवल्या आहेत, मात्र या योजनांविषयी पूर्ण माहिती व पात्रता महिलांच्या लक्षात येत नसल्याने अनेक महिला या योजनांपासून वंचित राहतात.

सरकारने महिलांसाठी सर्वात महत्वाकांक्षी (Important) योजना राबवण्यात आली ती म्हणजे विधवा पेन्शन योजना, पण तरीही अनेक महिलांच्या मनात शंका असून या योजनेविषयी तर्क वितर्क काढले जातात. त्यामुळे कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो हे जाणून घ्या

या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना मिळणार आहे.

विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ फक्त त्या महिलांनाच मिळू शकतो, ज्या आधीच सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नाहीत.
जर एखादी महिला आधीच कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना ही रक्कम दिली जाणार नाही.

याशिवाय अर्ज करणाऱ्या महिलेचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.

तुम्हाला या योजनेचा लाभ स्वत:साठी किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासाठी घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की विधवा पेन्शन योजनेंतर्गत दिले जाणारे पेन्शन प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. म्हणजेच या योजनेंतर्गत दिले जाणारे पैसे प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात.

राज्यानुसार रक्कम बदलते

हरियाणा: या योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा २ हजार २५० रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. होय, लक्षात ठेवा की या सुविधेचा लाभ फक्त त्या महिला घेऊ शकतात, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

उत्तर प्रदेश: या योजनेअंतर्गत राज्यातील विधवांना दरमहा ३०० रुपये मिळतात. ही रक्कम थेट खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

दिल्ली: या योजनेंतर्गत प्रति तिमाही २ हजार ५०० रुपये दिले जातात.

महाराष्ट्र: या पेन्शन योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ९०० रुपये दिले जातात.

गुजरात: या विधवा पेन्शन अंतर्गत महिलांना दरमहा १२५० रुपये मिळतात.

उत्तराखंड: उत्तराखंड विधवा पेन्शन अंतर्गत महिलांना दरमहा १२०० रुपये दिले जातात.

राजस्थानः येथे विधवा महिलांना दरमहा ७५० रुपये पेन्शन दिले जाते.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

– अर्जदाराचे आधार कार्ड
– पतीचा मृत्यू प्रमाणपत्र
– उत्पन्न प्रमाणपत्र
– वय प्रमाणपत्र
– बँक खाते पासबुक
– सक्रिय मोबाइल नंबर
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– निवास प्रमाणपत्र

पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ! - PF वरील टॅक्सच्या नियमामध्ये मोठा बदल

पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ! - PF वरील टॅक्सच्या नियमामध्ये मोठा बदल

 

🧐 प्रत्येक पीएफ खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - नव्या आर्थिक वर्षापासून पीएफच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहे  

📝 या बदलामुळे PF कर्मचाऱ्यांना टॅक्स लागल्यास त्यात सूट मिळणार आहे 

🤷‍♂️काय सांगितले EPFO ने?

▪️ पीएफच्या या नव्या नियमानुसार , सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आयकरावर 1962मध्ये नंबर 9D आणला आहे

▪️ त्यानुसार कर्मचाऱ्यांचे दोन पीएफचे खाते बनवले जाईल. त्या खात्यांपैकी एका खात्यात अडीच लाखांवरील रक्कम जमा केली जाईल , जी पूर्णपणे टॅक्स फ्री असणार

▪️  तसेच खाते क्रमांक दोन देखील पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे , मात्र या खात्यांमध्ये मालकाकडून मिळणारी रक्कम पीएफ नसल्यास याची मर्यादा पाच लाख रुपये असणार आहे 

▪️ त्यामुळे खाते क्रमांक एकमध्ये आपल्याला पाच लाखांपर्यंत टॅक्स फ्री रक्कम जमा करता येईल - असे EPFO ने म्हटले आहे

मुलीच्या नावे २५० रुपयांत सुरू करा खातं; होणार १५ लाखांचा फायदा


                            सुकन्या समृद्धी योजनेसारख्या
(Sukanya Samriddhi Yojana) छोट्या बचत योजनांसाठी सरकारने पुन्हा एकदा व्याजदर (Interest Rates) स्थिर ठेवले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार पूर्वीप्रमाणेच वार्षिक ७.६ टक्के दर व्याज देणार आहे.
सरकारच्या निर्णयानंतर येत्या एप्रिल-जून तिमाहीसाठी हेच व्याजदर कायम राहतील. म्हणजेच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला पुढील तिमाहीपर्यंत अधिक व्याज मिळत राहील. अशा परिस्थितीत, नवीन आर्थिक वर्षात, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकता.
कन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींसाठी सुरू करण्यात आलेली एक छोटी बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना खात्याअंतर्गत १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक हे खातं उघडू शकतात.
या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करू शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्चासाठी थोडी मदत मिळते. यामध्ये एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येते. जर तुम्हाला दोन मुली असतील तर दोघांच्या नावे स्वतंत्र खाते उघडावे लागेल.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत उघडता येते. या योजनेंतर्गत, १० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींचं खातं किमान २५० रुपये जमा करून उघडता येऊ शकते.
चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतील. खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेत फॉर्मसह जमा करावे लागेल. याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र म्हणजेच पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी डॉक्युमेंट द्यावं लागेल.
सुकन्या समृद्धी खाते खाते उघडण्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यावर लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेच्या १ महिना आधी किंवा तीन महिन्यांनंतर) हे खातं मॅच्युअर होतं. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ७.६ टक्के व्याज दिलं जात आहे.
तुम्ही या योजनेत दरमहा ३००० हजार रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास, तुम्हाला १४ वर्षांनंतर वार्षिक ७.६ टक्के कंपाऊंडिंगच्या हिशोबानं १,११,५७४ रुपये मिळतील. २१ वर्षे म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे १५,२२,२२१ रुपये असेल.

पीएम किसान योजनेत दोन बदल, जाणून घ्या


 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

यातला पहिला बदल म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

तर दुसरा बदल म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार कार्डाशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

अन्यथा इथून पुढचे म्हणजे एप्रिल महिन्यापासून पुढचे हप्ते संबंधित शेतकऱ्याला मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकतो

ई-केवायसी कसं करायचं?

eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.

याआधी आधार कार्ड ज्या मोबाईल फोनला लिंक केलेला आहे, त्यावर ओटीपी पाठवून शेतकरी स्वत: ई-केवायसी करू शकत होते.

पण, आता केंद्र सरकारनं ही सुविधा स्थगित केली आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर याविषयी माहिती देताना ठळक अक्षरात लिहिलंय, "पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं आहे. आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून लाभार्थ्यांच्या पडताळणीची पद्धत स्थगित करण्यात आली आहे.

"त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घ्यावे. ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2022 ही असेल."

आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या

पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

पण एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीतील 2 हजारांचा हप्ता आणि यापुढील प्रत्येक हप्ता हा लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

त्यामुळे जर तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्याची रक्कम मिळवण्यास अडचण येऊ शकते.

महाराष्ट्राचे कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आहे.

यापैकी 88 लाख 74 हजार 872 लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. तर 17 लाख 78 हजार 283 लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाहीये.

त्यामुळे मग या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून पाहावं. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास ते त्वरित करून घ्यावं, असं आवाहन विनयकुमार आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.

पीएम किसान योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तर अकरावा हप्ता 18 ते 24 एप्रिल दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nath E- Maha Seva Kendra

पोस्ट्स ब्लॉग संग्रहण: एप्रिल 2022

Nath E maha seva Kendra . Blogger द्वारे प्रायोजित.

Social

Slider

Label

Comments

Fashion

3/Fashion/grid-small

Blog Archive

Food

3/Food/feat-list

Music

2/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small
ads banner

Made with Love by

Made with Love by
Quick Spot Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Default Thumbnail

Default Thumbnail

World Best Digital Marketing Statergey Here !

World Best Digital Marketing Statergey Here !
Piki Bloggers Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers.

Sports

3/Sports/col-left

Top Stories

megagrid/recent

What's New

block/recent

Most Recent

3/recent/post-list

Masterchef

About Me
Munere veritus fierent cu sed, congue altera mea te, ex clita eripuit evertitur duo. Legendos tractatos honestatis ad mel. Legendos tractatos honestatis ad mel. , click here →

Categories

No Thumbnail Image

No Thumbnail Image

Click Here

About Us

About Us
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's.

Mobile Logo Settings

Mobile Logo Settings
image

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल

आपले गाव आपल्या योजना हक्काचे चॅनेल
आम्ही या वेबसाईट वर सरकारी योजनांच्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतो. तसेच आम्ही आगामी येणाऱ्या शैक्षणिक अपडेट्स, आपले सरकार, आणि बरेच काही यावर सुद्धा वेळेवर आणि अचूक माहिती प्रदान करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपले गाव आपल्या योजना युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता.

Categories

Footer Copyright

Design by - Blogger Templates | Distributed by Free Blogger Templates

Tags

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable
Home Ads

Sports

3/Sports/col-left

Technology

3/Technology/col-right

Iklan Atas Artikel

header ads
¯\_(ツ)_/¯
Something's wrong

We can't seem to find the page you are looking for, we'll fix that soon but for now you can return to the home page

Most Popular

सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी

Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. आता घरी बसलेल्या वृद्धांना सरकार दरमहा ३,००० रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, ज्यासाठी तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक (Important) आहे. मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. त्याच वेळी, १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत, केंद्र सरकार (Central Government) पीएम किसानच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) आणि पीएम किसान मानधन योजनेचा लाभ देत आहे. मानधन योजनेसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्याच वेळी, त्यात सामील होऊन, तुम्ही खिशातून खर्च न करता ...

'ई-श्रम' वर नोंदणी,करून मिळवा दरमहा ३ ते ५ हजारांची पेन्शन

देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे. कारण याद्वारे सरकार मजूर आणि कामगारांसाठी नवीन योजना बनवू शकते. याद्वारे नवीन धोरणे बनवली जाऊ शकतात आणि त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. केंद्र सरकारने सर्वसामान्य, हातावरील पोट असलेल्यांसह असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांच्या लाभासाठी ई-श्रम लाभार्थींना नोंदणी करावी लागते काही योजनांचा लाभ बँकांच्या माध्यमातून दिला जातो. बँकेतील बचत अथवा जनधन खात्यातून योजनेचा हप्ता कपात केला जातो. आतापर्यंत देठाभरातीळ २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ जणांनी विविध योजनांमध्ये नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचे उद्दिष्ट  वृध्दपकाळ आरामदायी जावा, उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पेंशन तथा निवृत्ती वेतन योजना सुरु केल्या आहेत. तर हातावरीळ पोट असलेल्या दोनवेळच्या जेवणासाठी ध...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीला मुदतवाढ मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो, nathe-mahasevakendra तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत अद्यापही केवायसी केलेली नसेल अशा सर्व शेतकऱ्यांना ही केवायसी करण्यासाठी शासनाकडून मुदतवाड देण्यात आली आहे nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra nathe-mahasevakendra त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर इ केवायसी करून घ्यावी अशी सूचना संबंधित मंडळाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या मोबाईल वरती किंवा जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी ची प्रक्रिया कम्प्लीट करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांनी एक वेळेस प्रक्रिया कम्प्लीट केले नसेल यांना पुढील हप्ता मिळणार नाही याची...

Breaking Ticker